राष्ट्रभक्तीपर गीते लिहिली म्हणून कोणी "राष्ट्रवीर" होत नाही. १९०४साली "सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा ... "हे गीत लिहिणारे अल्लामा इकबाल नंतर इस्लामच्या शिकवणीनुसार सुराज्य असणारl पाकिस्तान निर्माण करण्याच्या कल्पनेने भारावले. आज ते तिकडे पाकिस्तानचे आध्यात्मिक पिता म्हणून ओळखल्या जातात.