ही तत्परता नव्हे तर कोर्टाचे दडपण
पत्रकार/ वृत्तपत्रे ही माहिती पुरविण्यासाठी आहेत की माहिती लपविण्यासाठी.
मोदी सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काळा पैसा देशात परत आणण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले कारण तसे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते व त्याकरिता दिलेली मुदत आज संपणार होती. हा निर्णय घेतला गेला नसत तर सरकारला न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले असते.
पत्रकार/ वृत्तपत्रे ही माहिती पुरविण्यासाठी आहेत की माहिती लपविण्यासाठी.
मोदी सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काळा पैसा देशात परत आणण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले कारण तसे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते व त्याकरिता दिलेली मुदत आज संपणार होती. हा निर्णय घेतला गेला नसत तर सरकारला न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा