बुधवार, २१ मे, २०१४

नरेंद्र स्वामींचा द्रुष्टांत 

 नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर माध्यमांनी त्यांचे सुरुवातीपासून दैत्यीकरण केले आणि आता निकालानंतर मात्र माध्यमांचा प्रवास जे जे मंगल, मानवी आणि भद्र म्हणजे मोदी, या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे यात पाश्चात्त्यही मागे नाहीत. माध्यमांनी असे प्रवाहपतित होणे समाजाच्या अपरिपक्वतेचे लक्षण असून ते लवकर संपणेच इष्ट ठरेल. ( संपूर्ण अग्रलेख आजच्या लोकसत्तामध्ये )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा