शनिवार, २४ मे, २०१४

एका दगडात दोन पक्षी
शरीफला बोलावल्यामुळे शिवसेना नाराज . राजापक्षेंना बोलावल्यामुळे तामिळ समर्थक पक्ष नाराज. आता भाजपजवळ २८५ खासदार आहेत. मित्र पक्षाची गरज नाही. हळूहळू एकेका मित्र पक्षाला नारळ मिळणार आहे. आठवलेंची गाजराची पुंगी वाजते की नाही, माहित नाही, न्याहारीच्या कामात नक्की येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा