शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

कुठे नेउन ठेवलय मराठी माणसाच्या अस्मितेला.……
दिल्लीश्वरांकडून सत्तेचे रोटीचे काही तुकडे मिळावे म्हणून अपमान गिळून रांगायला लागणारी मराठी माणसे असा लौकिक पसरायला आता काय वेळ लागणार ?. अटकेपार झेंडे लावणारे व दिल्लीचे तख्त सांभाळणारे आपणच ते मराठे असे कोणत्या तोंडाने सांगणार /आता "अटक "टाळाण्यासाठी स्वत:हुन मांडलिकत्व पत्करणारे नवमराठे उदयाला आले आहेत. खरे महाराष्ट्रवादी कुठे गेलेत. खरी अस्मिता काय असते हे तामिळनाडू , कर्नाटक, बंगाल कडून शिकायची वेळ आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा