सोमवार, १ जून, २०१५

फाळणी(१)  ते फाळणी (२).कारगिल युद्ध विजय होता तर बांगला देश मोहीम हा महाविजय होता.भारताची एकदाच फाळणी झाली १९४७ साली. पाकिस्तानची दुसऱ्यांदा फाळणी झाली. १९७१ साली. इंदिराजींनी फक्त इतिहासच घडविला नाही तर जगाचा भुगोलही बदलविला. बांगला देश नावाचे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. पाकिस्तानचे नव्वद हजार सैनिक शरण आले. पाकिस्तानच्या कमान्डरने लेखी  शरणागती पत्करली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा