शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

तेंव्हा आणि आता !
१) सरदार पीएम होते तेंव्हा त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील घोटाळेबाज मंत्र्यांना तुरुंगाचा रस्ता दाखवला होत. आताचे पीएम म्हणतात माझ्या मंत्र्यांनी काहीच केले नाही.
२) सरदार पीएम होते तेंव्हा पाकिस्तान धाकात होता. आता अणुबॉम्ब ची भीती दाखवतो.
३) सरदार पीएम होते तेंव्हा अमेरिकेशी होऊ घातलेला करार ऐन वेळेवर थांबवला होता. आता अमेरिका दौऱ्यावर जाण्या आधी अमेरिकन कंपन्यांनी तयार केलेल्या जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढवून द्याव्या लागतात.
४) सरदार पीएम होते तेंव्हा आपले फक्त सैनिकच मरत होते. आता नागरिकही शहीद होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा