Rome was not built in a day. ......
And India too.
नुकतेच दोन युध्दनौका तटरक्षक दलात सामील करण्यात आल्या. अर्थात या दोन युद्धनौका बांधण्याची योजना तयार करून व त्याची अंमलबजावणी करणे हे सर्व काम अठरा महिन्यात होणे शक्य नव्हते. म्हणजे हे सर्व काम आधीच्या सरकारचे आहे. मग कोण म्हणतो ६६ (की ६०) वर्षांत काहीच झाले नाही म्हणून.
And India too.
नुकतेच दोन युध्दनौका तटरक्षक दलात सामील करण्यात आल्या. अर्थात या दोन युद्धनौका बांधण्याची योजना तयार करून व त्याची अंमलबजावणी करणे हे सर्व काम अठरा महिन्यात होणे शक्य नव्हते. म्हणजे हे सर्व काम आधीच्या सरकारचे आहे. मग कोण म्हणतो ६६ (की ६०) वर्षांत काहीच झाले नाही म्हणून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा