त्यांच्यासाठी नवलाई आपल्यासाठी जन्मजात म्हणून दुर्लक्ष.
आपण गांधी, नेहरू, आंबेडकर व अन्य राष्ट्रपुरुषांचे शतश: आभार मानले पाहिजे भारतीय स्त्रियांना सौदी महिलांसारखा संघर्ष करावा लागला नाही. तेथे पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला. ताजी बातमी आली तेंव्हा पाच महिला निवडून आल्याचे जाहीर झाले आहे. अर्थात हे हक्क फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते आहेत. चला सुरवात तर झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा