| शेतकऱ्यांचे पंचप्राण दिवंगत शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना मंत्र दिला होता, | |
"भिक नको, हवे घामाचे दाम " सध्या मात्र शेतकरयांना भिक देण्याची स्पर्धा लागली आहे.
| त्यासाठी मोठमोठाले सोहळे आयोजित केले जात आहेत. | जगाचा पोशिंदा आता आश्रित झाला आहे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये असे म्हणतात. आता मात्र दानाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा