बुधवार, ६ जानेवारी, २०१६

गर्वसे कहो ……. 


 मी भाग्यवान आहे की माझ्या धर्मावर टीका होते व होत आली आहे. त्यामुळे माझ्या धर्मात सुधारणा होण्याची प्रक्रिया फार जुन्या कालापासून अगदी राजा राममोहन रॉय यांचे पासून होत आहे व आजही होत आहे. तुकाराम महाराजांनीसुद्धा म्हटले आहे की "निंदकाचे घर असावे शेजारी" मी इतर अशा सर्व धर्मीयांबद्दल कणव वाटते की ज्यांच्या धर्माची चिकित्सा होत नाही व त्यामुळे त्यांच्या धर्मात सुधारणेला सुद्धा वाव नाही. ज्याची सतत चिकित्सा होत असते अशा धर्मात माझा जन्म झाल्याबद्दल मला अभिमानही वाटतो.गर्वसे कहो …….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा