सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

भारतात कुणालाच राहायचे नाही, 

असा निष्कर्ष आज प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून काढल्यास ते वावगे ठरणार नाही. बातमीत असे म्हटले आहे की पासपोर्ट जारी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. हा आकडा ६० लाखांवरून १ कोटी २० लाखांवर गेला. त्यासाठी परराष्ट्र खात्याची ३७ कार्यालये व ९० सेवाकेंद्रे आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी लोकांना सरळ सरळ धमकावणेच सुरु केले आहे की मोदींना विरोध करणाऱ्यांनी, गोमांस खाणाऱ्यानी पाकिस्तानात निघून जावे. लोकांनी हे फारच मनावर घेतलेले दिसते. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा