सोमवार, २१ मार्च, २०१६

गुजरातचा असाही विकास ………

दर कोसळल्यामुळे , म्हशींना खाऊ घातले टोमॅटो
हिम्मतनगर (गुजरात)मध्ये सध्या शेतकऱ्यांवर जनावरांना टोमॅटो खाऊ घालण्याची वेळ आली आहे. दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. एक रुपया किलो दरही मिळायला तयार नाही. साबरकांठा जिल्ह्यात शेतकरी टोमॅटोची शेती करतात. रायगढ येथील शेतकरी मणिभाई पटेल यांनी सांगितले की आम्हाला दिवाळीच्या वेळी २० किलोला १०० ते ३०० रुपये भाव मिळत होता(दिव्यमराठी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा