जसवन्तासिंगांच्या जिन्ना : इंडिया-पार्टिशन- इंडिपेंडन्स या पुस्तकात काय होते. या पुस्तकावर २००९ साली गुजरातमध्ये बंदी घातल्या गेली होती आणि सिंगांचे भाजपाचे प्राथमिक सदस्यत्वसुद्धा रद्द करण्यात आले होते. फाळणीसाठी जिन्ना नव्हे तर भारतीय नेतेच ( गांधी, नेहरू, पटेल ) जबाबदार होते असे काही या पुस्तकात म्हटलेले आहे काय ? आणि गुजरात सरकारलाच भीती वाटावी असे या पुस्तकात काय आहे. कुणी हे पुस्तक वाचले असल्यास कृपया माझे प्रबोधन करावे. मी आभारी राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा