सोमवार, १९ मे, २०१४

अरुण जेटली यांनी रामदेवबाबांची महात्मा गांधींशी तुलना केली!

भारताचे हीरो इतक्या वेगाने बदलू शकतात? 2012-अण्णा, 2013-केजरीवाल, 2014-नमो. पुढे कोण? हाय स्पीड रिव्होल्युशन की उथळ सोशल मीडिया?
0 विश्वंभर चौधरी @DrVishwam
आता हे कितवे गांधी ? बहुधा चौथे असावेत कारण या आधी दुसरे व  तिसरे गांधी होऊन गेले आहेत. तिसरे गांधी तर आता दोनच वर्षांपूर्वी होऊन गेलेत. विशेष म्हणजे त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेतील त्यांचे खंदे साथीदार अनुपम खेर, व्ही.के.सिंग व किरण बेदी नंतर भाजपमध्ये गेले. कारण भाजप हा भ्रष्टाचारमुक्त पक्ष आहेना ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा