हे रेकॉर्ड्स अजून मोडले गेलेले नाहीत
१ ) १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्व. राजीव गांधीजींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाला ५४३ पैकी ४१३ जागा मिळाल्या होत्या.
२ ) १९७१साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिराजींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाला ५४३ पैकी ३५२ जागा मिळाल्या होत्या.
३ ) १९७१ मध्येच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४५ ( तेंव्हा महाराष्ट्रात ४५ जागा होत्या ) जागांपैकी ४२ जागा कॉंग्रेसला मिळाल्या होत्या.
वरील तिन्ही रेकॉर्ड्स अजूनपर्यंत मोडले गेलेले नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा