दर्डाच्या कथित कोळसा घोटाळयाबद्दल किरीट सोमैय्या हिरीरीने बोलतात पण नागपुरात राहणारे देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी चक्कर एक शब्दही तोंडातून काढत नाही हे याचा काय अर्थ लावायचा ? पूर्ती घोटाळयाबद्दलच्या बातम्या लोकमत मध्ये छापून आल्या होत्या काय याची कुणाला कल्पना आहे काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा