अच्छे दिन कहा गये है. रेल्वेचे 'जनता खाना' गायब
नाशिकरोड । सर्वसाधारण प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केलेला जनता खाना गायब झाला आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून स्थानकावरील उपाहारगृहामध्ये या खान्याची जागा इतर महागड्या पदार्थांनी घेतली आहे. परवडणारे खाद्यपदार्थ मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांची उपासमार होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने माफक दरात (15 रुपये) जनता खाना मिळावा म्हणून प्रत्येक स्थानकावर योजना सुरू केली.
नाशिकरोड । सर्वसाधारण प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केलेला जनता खाना गायब झाला आहे. प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून स्थानकावरील उपाहारगृहामध्ये या खान्याची जागा इतर महागड्या पदार्थांनी घेतली आहे. परवडणारे खाद्यपदार्थ मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांची उपासमार होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने माफक दरात (15 रुपये) जनता खाना मिळावा म्हणून प्रत्येक स्थानकावर योजना सुरू केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा