सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

प्रत्यक्ष्याहूनी प्रतिमाचि उत्कट  
धडाकेबाज अर्थसुधारणांची भाषा करणारे मोदी खरे होते की हे नवे गरिबीगाथा गायन करणारे मोदी खरे असा प्रश्न एकाच वेळी त्यांचे टीकाकार आणि भाट या दोघांनाही पडलेला आहे. जन-धन योजनेचे कौतुक करावे की शून्याधारित खात्यांची संख्या वाढणार असल्याबद्दल चिंता, हाही प्रश्न आहे. त्यामुळेच १०० दिवसांनंतरही उत्कट असलेली आपली प्रतिमा प्रत्यक्षात आणणे मोदी यांना यापुढे जमायला हवे..( हा अग्रलेख वाचण्याकरिता भेट द्या www.loksatta.com ला 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा