सनदी अधिकार्यांशिवाय राज्य कारभार चालू शकत नाही काय ? सनदी अधिकारी आपल्या सेवेत घेणे राज्यांना बंधनकारक आहे काय ? तशी कायदेशीर तरतूद आहे काय किंवा राज्यघटनेत तसा उल्लेख आहे काय ? आमचा एमपीएससी पास झालेला व उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेला मराठी तरुण पस्तीस वर्षांच्या नोकरीत मुख्य सचिवाच्या पदापर्यन्त पोहोचू शकत नाही काय ? कृपया माहितगारांनी यावर प्रकाश टाकावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा