बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने.
व्यापाऱ्यांना फिरफिर करावी न लागता,
बोकड जागेवरच आणून देणाऱ्या.
बाजार समित्या म्हणजे
राजकारण्यांची कुरणे.
हमालांची जहागीरदारी
अडत्यांचे नंदनवन.
शेतकऱ्यासाठी मसनवटा.
त्या बंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा