काय योगायोग आहे पहा.
परवाच स्वामी बरळले सरकार सावरकरांशी संबंधित कागदपत्रे जाहीर करणार आणि काल द विक साप्ताहिकाचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी २३ हजार कागदपत्रे तपासून ती जाहीर सुद्धा केली.
ते म्हणतात 'शेळीला सिंह करण्यात आले.' त्यांनी जाहीर केलेल्या बाबी अशा
१) अंदमानच्या तुरुंगात दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आतच ब्रिटीश सरकारकडे माफीचा अर्ज.
२) असे सात अर्ज त्यांनी व ३ अर्ज त्यांच्या कुटुंबीयांनी केले.
३) प्रत्येक अर्जाखाली your most obidient servant अशी स्वाक्षरी
४) जेलरशी जुळतेमिळते घेतले, भांडण तंटा केला नाही.
५) प्रदीर्घ मुदतीची शिक्षा होऊनही ९ वर्षे १० महिन्यात सुटका,
दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी ब्रिटीश सरकारला सैनिक मिळावेत म्हणून सरकारच्या सैनिक भरतीच्या मोहिमेत सहभाग (जपान भारतावर आक्रमण करणार अशी सबब सांगून, पर्यायाने सुभाष बाबूंच्या प्रयत्नांना खीळ)
६) महात्माजींनी सुरु केलेल्या १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत लोकांनी सहभाग घेऊ नये म्हणून लेख लिहिले भाषणे दिलीत.
याच आंदोलनाच्या काळात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांचे खबरे म्हणून काम केले. वगैरे
परवाच स्वामी बरळले सरकार सावरकरांशी संबंधित कागदपत्रे जाहीर करणार आणि काल द विक साप्ताहिकाचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी २३ हजार कागदपत्रे तपासून ती जाहीर सुद्धा केली.
ते म्हणतात 'शेळीला सिंह करण्यात आले.' त्यांनी जाहीर केलेल्या बाबी अशा
१) अंदमानच्या तुरुंगात दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आतच ब्रिटीश सरकारकडे माफीचा अर्ज.
२) असे सात अर्ज त्यांनी व ३ अर्ज त्यांच्या कुटुंबीयांनी केले.
३) प्रत्येक अर्जाखाली your most obidient servant अशी स्वाक्षरी
४) जेलरशी जुळतेमिळते घेतले, भांडण तंटा केला नाही.
५) प्रदीर्घ मुदतीची शिक्षा होऊनही ९ वर्षे १० महिन्यात सुटका,
दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी ब्रिटीश सरकारला सैनिक मिळावेत म्हणून सरकारच्या सैनिक भरतीच्या मोहिमेत सहभाग (जपान भारतावर आक्रमण करणार अशी सबब सांगून, पर्यायाने सुभाष बाबूंच्या प्रयत्नांना खीळ)
६) महात्माजींनी सुरु केलेल्या १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत लोकांनी सहभाग घेऊ नये म्हणून लेख लिहिले भाषणे दिलीत.
याच आंदोलनाच्या काळात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांचे खबरे म्हणून काम केले. वगैरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा