गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

अनुपम खेर म्हणाले होते " पद्म पुरस्कार म्हणजे एक विनोदच आहे. आणि मोदी सरकारने त्यांनाच यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन आपली विनोदबुद्धी शाबूत आहे हे सिद्ध करून दाखवले. परंतु काही लोक मात्र या पुरस्कारालाच मोठे करतात. त्यापैकी एक म्हणजे अमरावतीचे सेंद्रिय/नैसर्गिक/अध्यात्मिक शेतीचे गाढे अभ्यासक व खंदे प्रचारक श्री सुभाषराव पाळेकर. त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचा संपर्क क्रमांक - ०९४०५८३६४१० संकेतस्थळ www.palekarzerobudgetspiritualfarming.org/ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा