बुधवार, २९ जुलै, २०२०

१९६५ आणि १९७१ मध्ये काय फरक आहे?  मोदी सरकारने १९६५च्या युद्धाला पन्नास वर्षे झाली म्हणून २०१५ मध्ये  एक आठवड्याचा जंगी समरणसोहळा साजरा केला कारण १९६५ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नव्हती. यावर्षी १६ डिसेम्बरपासून बंग्लायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे पण जर तोपर्यंत मोदी/भाजप  सत्तेवर असलेच तर त्याचा कुठलाही समरणसोहळा साजरा होणार नाही याबद्दल मला खात्री आहे कारण १९७१ साली गांधी आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर होती. आणि त्यांना गांधी आडनावाची ऍलर्जी आहे. यावर्षी १६ डिसेंबरपासून बांगलायुद्धाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे. इंदिराजींनी फक्त १५ दिवसात पाकचा निर्णायक पराभव करून बांगलादेशाची निर्मिती केली. इंदिराजींनी १९७१ साली जगाचा फक्त इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला. १९७१ साली पाककडून फक्त लेखी शरणागतीचा नव्हे तर ९३,००० सैनिक ताब्यात घेतले. इंदिराजींच्या खेळीमुळे पाकमधील लष्करी राजवट संपून लोकशाही सरकार सत्तेवर आले. १९७१ साली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: