गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

मोदीभक्तांना सीमेपलीकडून आलेला आहेर  ………

बातमी ---
"दबावामुळेच मोदी लाहाेरमध्ये
पाकचे एनएसए अजीज यांची संसदेत माहिती
वृत्तसंस्था | इस्लामाबाद
आंतरराष्ट्रीय दबावामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांत चर्चा सुरू व्हावी, असे अवघ्या जगाचे मत होते, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी तेथील संसदेला दिली.
 
पाक संसदेच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहात खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. खास याच मुद्द्यावर ही बैठक बोलावली होती. संसदेत अजीज म्हणाले, मोदींच्या या भेटीचे जास्त अर्थ काढले जाऊ नयेत. मात्र ती २०१३ मध्ये बंद पडलेल्या चर्चेला चालना आणि सर्व मुद्द्यांची सोडवणूक करण्यास सहायक ठरेल.
विमानतळावर व्हिसा
अजीजम्हणाले, मोदींसोबत सुमारे १०० जणांचे शिष्टमंडळ व्हिसाविना लाहेरच्या विमानतळावर उतरले होते. विमानतळावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खासगी कर्मचारी टीममधील ११ सदस्यांसाठी ७२ तासांचा व्हिसा जारी करण्यात आला होता." (दिव्य मराठी)
 

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

नेमके भाजपचे सरकार असले की ……… 


नेमके भाजपचे सरकार असले की उड्डाण पूल, चौपदरी-सहापदरी रस्ते, सुवर्ण चतुष्कोण अश्या योजनांना जोर येतो. याचे काय कारण असावे. १९९५-२००० दरम्यान युती सरकार असतांना गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. काही मंडळी त्यांना कुचेष्टेने गडकरी ऐवजी रोडकरी असेही म्हणायचे. (महाराष्ट्रातील जनतेच्या मागे  'टोल'भैरवाचा ससेमिरा त्यांच्यामुळेचच मागे लागला की काय ?) आता केंद्रात सुद्धा त्यांचे कडे त्यांच्या 'आवडीचे' खाते  आहे. (मिळाले की मागून घेतले)

 एक वर्ष्याकारीता उड्डाण पूलांचा कार्यक्रम स्थगित ठेवता येणार नाही काय ? …….

अमरावती जिल्ह्यातील उड्डाण पूल व इतर रस्त्यांकरिता १०,००० कोटी. प्रत्येक जिल्हयासाठी ५०० कोटीहून जास्तची तरतूद. इतरकी कोटीच्या कोटी रकमेच्या योजना दररोज जाहीर होता आहेत. शेतकऱ्यांसाठी मात्र पैसा नाही. नापिकी असली की शेतकरी घरातील लग्नकार्य त्यावर्षी तहकूब करतो. सरकारला एक वर्ष्याकारीता उड्डाण पूलांचा कार्यक्रम स्थगित ठेवता येणार नाही काय ?

पिकते तेथेच महाग  ………


सौदीतील शेखांनाही आत्महत्त्या कराव्या लागणार काय ?
" सौदी अरेबियात पेट्रोल ४० टक्के महागले, 
खाडी देशांना सर्वोच्च तोटा
कच्च्यातेलाच्या किमती कमी झाल्यामुळे जगात तेलाची सर्वात जास्त निर्यात करणाऱ्या सौदी अरेबियाला सर्वात जास्त नुकसान झाले आहे. २०१५ मध्ये ९८ अब्ज डॉलरचे (६.५ लाख काेटी रुपये) नुकसान झाले असून उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने मंगळवारी पेट्रोलच्या किमतीत ४० टक्क्यांची वाढ केली आहे. याव्यतिरिक्त सबसिडी कमी झाल्यामुळे डिझेल, वीज, पाणीदेखील महागणार आहे. येथील अर्थ मंत्रालयाच्या वतीने पुढील वर्षीसाठी ८७ अब्ज डॉलरच्या नुकसानीचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर महसुली अंदाज १३७ अब्ज डॉलरचा आहे, हा अंदाज २००९ नंतर सर्वात कमी आहे. २०१५ मध्ये महसुली अंदाज १६२ अब्ज डॉलरचा होता."(दिव्य मराठी)
 

कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्र माझा  ………


महाराष्ट्रात जंगल राज सुरु झाले काय ?
गेल्या काही दिवसात वाचाव्या लागणाऱ्या बातम्या

१) पाच महिन्याच्या गर्भार महिलेवर सामुहिक बलात्कार
२) पुण्याच्या आयटी कंपनीत बलात्कार
३) शेतमजुराला पोलिसांची बेदम मारहाण
४) विधानसभेवर आलेल्या दीडशे मोर्चेकरयांवर चारशे पोलिसांची लाठी बरसली.
५) पुण्यात वाहने जाळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती ६) शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या सुरूच
७) अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांच्या गावात बिल्डरचे अपहरण व पावणेदोन कोटीची खंडणी वसुली
८) बिग बॉस या रियालिटी शोच्या निर्मात्याला खंडणीसाठी धमकी
९) कारमध्ये गर्भलिंग तपासणी
१०) वाघिणीच्या चार बछड्यांचा उपासमारीने मृत्यू वाघीण बेपत्ता
१) सरकारी वकिलावर  महाराष्ट्रभर संरक्षण देण्याची मागणी करण्याची पाळी
सारा गांव मामाचा, एक नाही कामाचा.
मोदीजींना कँबिनेट मध्ये बदल करायचेत,
पण त्यांच्या संसद सदस्यांमध्ये चांगली कामाची माणस मिळत नाहीयेत. तसा सध्या मी रिकामाच आहे. कुणीतरी मोदींना माझ्या बद्दल सांगा. 

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

पाक पापक्षालन  ……


पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणणारे मोदी अचानक नवाझ शरीफ यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तेथे गेल्याने चर्चेला उधाण आले. अमेरिकेने त्यांच्या या धोरणीपणाचे स्वागत केले असले तरी या भेटीमुळे उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, असे मानण्याचे कारण नाही.

शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे असणे केव्हाही चांगलेच. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर का असेना नरेंद्र मोदी यांना याची जाणीव झाली हे उत्तमच. तोपर्यंत पाकिस्तानला कोणकोणत्या मार्गाने धडा शिकविता येईल आणि तो कसा शिकवायला हवा हे सांगण्यात मोदी आणि त्यांच्या भाजपने दाताच्या कण्या केल्या. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानशी झालेल्या शांतता चर्चा वा त्या सरकारचे पाक धोरण हे मोदी यांच्या मते नेभळटपणाचे द्योतक होते. पाकिस्तानला ‘जशास तसे उत्तर द्यायला हवे’ असा मोदी आणि कंपनीचा आग्रह असे. अर्थात हे जशास तसे उत्तर म्हणजे काय, हे सांगण्याची तसदी त्यांनी कधी घेतली नाही.

पुढे सत्ता मिळाल्यावर काँग्रेसला दिलेला सल्ला मोदी विसरले आणि पाक आपल्या मदतीचा हात अव्हेरत असताना थेट पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी त्या देशात जाऊन आले. गेल्या दहा वर्षांत कोणा भारतीय पंतप्रधानाने पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट. ती न सांगता सवरता दिली असे सांगितले जात असले आणि तिचे कवित्व आणखी काही काळ तरी वातावरणात राहणार असले तरी या चमत्कार भावनेस चार हातांवर ठेवून या भेटीची उपयुक्तता समजून घेत तिचा निरुपयोग लक्षात घ्यायला हवा.
पहिली बाब म्हणजे ‘‘सहज डोक्यावरून चाललो होतो, असलात तर येईन म्हणतो चहाला’’, अशा पद्धतीने ही भेट झालेली नाही. तसे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास ठेवणे बावळटपणाचे ठरेल. याचे कारण ही भेट केवळ दोन पंतप्रधानांमधली नाही, तर एका अर्थाने परस्परांना शत्रू मानणाऱ्या देशांच्या प्रमुखांची ती भेट आहे. त्यामुळे तीमधील अनौपचारिकपणास मर्यादा येतात.

कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात एकमेकांना मिठय़ा मारणे, टाळ्या देणे आणि एकंदरच मित्रत्वाचे दावे करणे वेगळे आणि पडद्यामागे एकमेकांच्या देशहिताचे भान राखत धोरणे आखणे हे पूर्णपणे वेगळे. याची कल्पना मोदी आणि शरीफ या दोनही पंतप्रधानांना नव्हती असे अजिबात नाही. तरीही त्यांनी हे असे भेटण्याचा उद्योग केला आणि तरीही त्याचे काही प्रमाणात महत्त्व आहे. हे दोघे असे जाहीर न सांगता एकमेकांना भेटले याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगून जेव्हा भेटी ठरतात तेव्हा प्रचंड प्रमाणावर उत्सुकता ताणली जाते. विशेषत: देहबोलीवरून ठाम निष्कर्ष काढणारे माध्यमपंडित आणि चॅनेलीय चर्चाकार आसपास असताना भारत व पाक पंतप्रधानांच्या घोषित भेटी या केवळ माध्यमसर्कस ठरतात. त्याचे एक वेगळे दडपण असते आणि अशा भेटींच्या फलश्रुतीस फाजील महत्त्व येते.

वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चच्रेतून काय निष्पन्न होणार यास नसíगक मर्यादा आहेत. परंतु त्याची जाणीव न ठेवता अशा भेटीत जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वच प्रश्न कायमचे मिटणार अशा प्रकारची भावना तयार केली जाते. तसे होणारच नसते आणि ते त्याप्रमाणे न झाल्यास चर्चा फसली म्हणून शंख करण्यास माध्यमे आणि विरोधक मोकळे. अशा वेळी या देशांत न जाहीर होता चर्चा झाली तर नेत्यांवर तितके दडपण राहात नाही, या विचाराने मोदी यांची ही कथित अनाहूत पाकभेट ‘ठरवली’ गेली असणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यात काहीही गर नाही. या देशांच्या प्रमुखांनी न भेटण्यापेक्षा भेटणे केव्हाही बरे आणि काहीही निष्पन्न होत नसले तरी चर्चा करीत राहणे त्याहून बरे. कारण दुसरे करता येण्यासारखे अन्य काही नाही. मोदी यांना आता त्याची निश्चितच जाणीव झाली असणार.

त्यामुळेच त्यांचा हा परराष्ट्र धोरण बदल मोठा प्रेक्षणीय आहे. या वर्षांच्या सुरुवातीस मोदी यांनी क्षुद्र कारणांवरून भारत-पाक बोलणी रद्द करावयास लावली. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाक पंतप्रधान नवाझ शरीफ मंचावर समोर असूनदेखील त्यांना अनुल्लेखाने मारले आणि त्यास वर्षही व्हायच्या आत पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचे जन्मदिन अभीष्टचिंतन केले. या घटना परस्परविरोधी असल्या तरी या सर्वाचे फलित एकच असणार आहे.
याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानात पंतप्रधानपद आणि सत्ता जरी नवाझ शरीफ यांच्याकडे असली तरी अधिकारधारी शरीफ दुसरे आहेत. त्यांचे नाव राहील शरीफ. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख. मोदी भेटले ते नवाझ शरीफ यांना. लष्करप्रमुख शरीफ तेथे फिरकलेही नाहीत. हे लष्करप्रमुख शरीफ पंतप्रधान शरीफ यांना किती कस्पटासमान लेखतात ते अलीकडेच दिसून आले. नवाझ शरीफ यांच्या अलीकडच्या अमेरिकाभेटीस महिना व्हायच्या आत राहील शरीफ अमेरिकेत गेले आणि अमेरिकेनेही त्यांना सन्मानाने वागवले. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकाभेटीत दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे नेहमीचे भारताविरोधातील रडगाणे. ते प्रत्येक पाक पंतप्रधानास गावेच लागते आणि दुसरे म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रात साहाय्य. या दोन्हींबाबत अमेरिकेने जाहीर काहीही वाच्यता केली नाही. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला फार काळ कधी उपाशीही ठेवलेले नाही. पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीनंतर लगेच लष्करप्रमुख शरीफ यांनी अमेरिकेत जाऊन पाकसंदर्भात लष्कराला मध्ये घेतल्याखेरीज काहीच कसे होऊ शकत नाही, हे दाखवून दिले.

आताही पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परतल्यावर पाक लष्करप्रमुख शरीफ काबूलकडे रवाना होत आहेत. अफगाणिस्तानात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाककडून तालिबानला कशी मदत दिली जाते आणि तालिबानी मग अफगाणिस्तानात कसे उत्पात घडवतात, हे मोदी यांनी सूचित केले. आता मोदी यांची पाठ वळल्यानंतर लष्करप्रमुख राहील शरीफ अफगाणिस्तानकडे निघाले आहेत. विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घानी हे कट्टर पाकवादी आहेत. तेव्हा ते पाक लष्करप्रमुखास निराश करणार नाहीत, हे उघड आहे. याही आधी मोदी यांचे पूर्वसुरी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक पंतप्रधान शरीफ यांना किती अधिकार होते ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घडवून दाखवून दिले होते.

या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी यांच्या कथित चतुर मुत्सद्देगिरीमुळे भारत आणि पाक संबंध लगेच सौहार्दाचे होतील, असे अजिबातच नाही. तसे मानणारे या विधानावर लगेच अमेरिकेकडे बोट दाखवू शकतील. मोदी यांच्या या धोरणीपणाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. त्यात काहीही विशेष नाही. याचे कारण या देशांनी एकमेकांशी चर्चा सुरू करावी याचा प्रत्यक्ष आणि त्याहूनही किती तरी पट अप्रत्यक्ष रेटा हा अमेरिकेचाच आहे. अमेरिकेस अस्थिर अफगाणिस्तानला स्थिर करण्यासाठी पाकिस्तान हवा आहे आणि जगास अस्थिर करू पाहणाऱ्या चीनला निष्प्रभ करण्यासाठी भारताची गरज आहे.

तेव्हा या पाकभेटीसंदर्भात ‘आमचे मोदी कित्ती हुश्शार’ छापाच्या प्रतिक्रिया भाजपवासीयांनी दिल्या असल्या तरी त्यामुळे फार वाहवत जाण्याचे कारण नाही. उलट ही भेट म्हणजे पाकिस्तानसंदर्भात मोदी यांनी सतत घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे पापक्षालन आहे, असे म्हणावयास हवे. कोणत्याही प्रश्नावर सतत टोकाची भूमिका घेत राहिल्यास तीत सुधारणा करतानाही काही तरी टोकाचेच करावे लागते. मोदी यांच्या पाकभेटीचा हा अर्थ आहे. (लोकसत्ताचा आजचा अग्रलेख)

- See more at: http://www.loksatta.com/aghralekh-news/narendra-modi-nawaz-sharif-walk-hand-in-hand-pakistan-welcomes-indias-initiative-1178856/#sthash.dhcekD0A.dpuf
पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणणारे मोदी अचानक नवाझ शरीफ यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तेथे गेल्याने चर्चेला उधाण आले. अमेरिकेने त्यांच्या या धोरणीपणाचे स्वागत केले असले तरी या भेटीमुळे उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, असे मानण्याचे कारण नाही.
शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे असणे केव्हाही चांगलेच. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर का असेना नरेंद्र मोदी यांना याची जाणीव झाली हे उत्तमच. तोपर्यंत पाकिस्तानला कोणकोणत्या मार्गाने धडा शिकविता येईल आणि तो कसा शिकवायला हवा हे सांगण्यात मोदी आणि त्यांच्या भाजपने दाताच्या कण्या केल्या. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानशी झालेल्या शांतता चर्चा वा त्या सरकारचे पाक धोरण हे मोदी यांच्या मते नेभळटपणाचे द्योतक होते. पाकिस्तानला ‘जशास तसे उत्तर द्यायला हवे’ असा मोदी आणि कंपनीचा आग्रह असे. अर्थात हे जशास तसे उत्तर म्हणजे काय, हे सांगण्याची तसदी त्यांनी कधी घेतली नाही. पुढे सत्ता मिळाल्यावर काँग्रेसला दिलेला सल्ला मोदी विसरले आणि पाक आपल्या मदतीचा हात अव्हेरत असताना थेट पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी त्या देशात जाऊन आले. गेल्या दहा वर्षांत कोणा भारतीय पंतप्रधानाने पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट. ती न सांगता सवरता दिली असे सांगितले जात असले आणि तिचे कवित्व आणखी काही काळ तरी वातावरणात राहणार असले तरी या चमत्कार भावनेस चार हातांवर ठेवून या भेटीची उपयुक्तता समजून घेत तिचा निरुपयोग लक्षात घ्यायला हवा.
पहिली बाब म्हणजे ‘‘सहज डोक्यावरून चाललो होतो, असलात तर येईन म्हणतो चहाला’’, अशा पद्धतीने ही भेट झालेली नाही. तसे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास ठेवणे बावळटपणाचे ठरेल. याचे कारण ही भेट केवळ दोन पंतप्रधानांमधली नाही, तर एका अर्थाने परस्परांना शत्रू मानणाऱ्या देशांच्या प्रमुखांची ती भेट आहे. त्यामुळे तीमधील अनौपचारिकपणास मर्यादा येतात. कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात एकमेकांना मिठय़ा मारणे, टाळ्या देणे आणि एकंदरच मित्रत्वाचे दावे करणे वेगळे आणि पडद्यामागे एकमेकांच्या देशहिताचे भान राखत धोरणे आखणे हे पूर्णपणे वेगळे. याची कल्पना मोदी आणि शरीफ या दोनही पंतप्रधानांना नव्हती असे अजिबात नाही. तरीही त्यांनी हे असे भेटण्याचा उद्योग केला आणि तरीही त्याचे काही प्रमाणात महत्त्व आहे. हे दोघे असे जाहीर न सांगता एकमेकांना भेटले याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगून जेव्हा भेटी ठरतात तेव्हा प्रचंड प्रमाणावर उत्सुकता ताणली जाते. विशेषत: देहबोलीवरून ठाम निष्कर्ष काढणारे माध्यमपंडित आणि चॅनेलीय चर्चाकार आसपास असताना भारत व पाक पंतप्रधानांच्या घोषित भेटी या केवळ माध्यमसर्कस ठरतात. त्याचे एक वेगळे दडपण असते आणि अशा भेटींच्या फलश्रुतीस फाजील महत्त्व येते. वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चच्रेतून काय निष्पन्न होणार यास नसíगक मर्यादा आहेत. परंतु त्याची जाणीव न ठेवता अशा भेटीत जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वच प्रश्न कायमचे मिटणार अशा प्रकारची भावना तयार केली जाते. तसे होणारच नसते आणि ते त्याप्रमाणे न झाल्यास चर्चा फसली म्हणून शंख करण्यास माध्यमे आणि विरोधक मोकळे. अशा वेळी या देशांत न जाहीर होता चर्चा झाली तर नेत्यांवर तितके दडपण राहात नाही, या विचाराने मोदी यांची ही कथित अनाहूत पाकभेट ‘ठरवली’ गेली असणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यात काहीही गर नाही. या देशांच्या प्रमुखांनी न भेटण्यापेक्षा भेटणे केव्हाही बरे आणि काहीही निष्पन्न होत नसले तरी चर्चा करीत राहणे त्याहून बरे. कारण दुसरे करता येण्यासारखे अन्य काही नाही. मोदी यांना आता त्याची निश्चितच जाणीव झाली असणार. त्यामुळेच त्यांचा हा परराष्ट्र धोरण बदल मोठा प्रेक्षणीय आहे. या वर्षांच्या सुरुवातीस मोदी यांनी क्षुद्र कारणांवरून भारत-पाक बोलणी रद्द करावयास लावली. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाक पंतप्रधान नवाझ शरीफ मंचावर समोर असूनदेखील त्यांना अनुल्लेखाने मारले आणि त्यास वर्षही व्हायच्या आत पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचे जन्मदिन अभीष्टचिंतन केले. या घटना परस्परविरोधी असल्या तरी या सर्वाचे फलित एकच असणार आहे.
याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानात पंतप्रधानपद आणि सत्ता जरी नवाझ शरीफ यांच्याकडे असली तरी अधिकारधारी शरीफ दुसरे आहेत. त्यांचे नाव राहील शरीफ. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख. मोदी भेटले ते नवाझ शरीफ यांना. लष्करप्रमुख शरीफ तेथे फिरकलेही नाहीत. हे लष्करप्रमुख शरीफ पंतप्रधान शरीफ यांना किती कस्पटासमान लेखतात ते अलीकडेच दिसून आले. नवाझ शरीफ यांच्या अलीकडच्या अमेरिकाभेटीस महिना व्हायच्या आत राहील शरीफ अमेरिकेत गेले आणि अमेरिकेनेही त्यांना सन्मानाने वागवले. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकाभेटीत दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे नेहमीचे भारताविरोधातील रडगाणे. ते प्रत्येक पाक पंतप्रधानास गावेच लागते आणि दुसरे म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रात साहाय्य. या दोन्हींबाबत अमेरिकेने जाहीर काहीही वाच्यता केली नाही. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला फार काळ कधी उपाशीही ठेवलेले नाही. पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीनंतर लगेच लष्करप्रमुख शरीफ यांनी अमेरिकेत जाऊन पाकसंदर्भात लष्कराला मध्ये घेतल्याखेरीज काहीच कसे होऊ शकत नाही, हे दाखवून दिले. आताही पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परतल्यावर पाक लष्करप्रमुख शरीफ काबूलकडे रवाना होत आहेत. अफगाणिस्तानात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाककडून तालिबानला कशी मदत दिली जाते आणि तालिबानी मग अफगाणिस्तानात कसे उत्पात घडवतात, हे मोदी यांनी सूचित केले. आता मोदी यांची पाठ वळल्यानंतर लष्करप्रमुख राहील शरीफ अफगाणिस्तानकडे निघाले आहेत. विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घानी हे कट्टर पाकवादी आहेत. तेव्हा ते पाक लष्करप्रमुखास निराश करणार नाहीत, हे उघड आहे. याही आधी मोदी यांचे पूर्वसुरी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक पंतप्रधान शरीफ यांना किती अधिकार होते ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घडवून दाखवून दिले होते.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी यांच्या कथित चतुर मुत्सद्देगिरीमुळे भारत आणि पाक संबंध लगेच सौहार्दाचे होतील, असे अजिबातच नाही. तसे मानणारे या विधानावर लगेच अमेरिकेकडे बोट दाखवू शकतील. मोदी यांच्या या धोरणीपणाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. त्यात काहीही विशेष नाही. याचे कारण या देशांनी एकमेकांशी चर्चा सुरू करावी याचा प्रत्यक्ष आणि त्याहूनही किती तरी पट अप्रत्यक्ष रेटा हा अमेरिकेचाच आहे. अमेरिकेस अस्थिर अफगाणिस्तानला स्थिर करण्यासाठी पाकिस्तान हवा आहे आणि जगास अस्थिर करू पाहणाऱ्या चीनला निष्प्रभ करण्यासाठी भारताची गरज आहे. तेव्हा या पाकभेटीसंदर्भात ‘आमचे मोदी कित्ती हुश्शार’ छापाच्या प्रतिक्रिया भाजपवासीयांनी दिल्या असल्या तरी त्यामुळे फार वाहवत जाण्याचे कारण नाही. उलट ही भेट म्हणजे पाकिस्तानसंदर्भात मोदी यांनी सतत घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे पापक्षालन आहे, असे म्हणावयास हवे. कोणत्याही प्रश्नावर सतत टोकाची भूमिका घेत राहिल्यास तीत सुधारणा करतानाही काही तरी टोकाचेच करावे लागते. मोदी यांच्या पाकभेटीचा हा अर्थ आहे. - See more at: http://www.loksatta.com/aghralekh-news/narendra-modi-nawaz-sharif-walk-hand-in-hand-pakistan-welcomes-indias-initiative-1178856/#sthash.dhcekD0A.dpuf

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणणारे मोदी अचानक नवाझ शरीफ यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तेथे गेल्याने चर्चेला उधाण आले. अमेरिकेने त्यांच्या या धोरणीपणाचे स्वागत केले असले तरी या भेटीमुळे उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, असे मानण्याचे कारण नाही.
शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे असणे केव्हाही चांगलेच. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर का असेना नरेंद्र मोदी यांना याची जाणीव झाली हे उत्तमच. तोपर्यंत पाकिस्तानला कोणकोणत्या मार्गाने धडा शिकविता येईल आणि तो कसा शिकवायला हवा हे सांगण्यात मोदी आणि त्यांच्या भाजपने दाताच्या कण्या केल्या. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानशी झालेल्या शांतता चर्चा वा त्या सरकारचे पाक धोरण हे मोदी यांच्या मते नेभळटपणाचे द्योतक होते. पाकिस्तानला ‘जशास तसे उत्तर द्यायला हवे’ असा मोदी आणि कंपनीचा आग्रह असे. अर्थात हे जशास तसे उत्तर म्हणजे काय, हे सांगण्याची तसदी त्यांनी कधी घेतली नाही. पुढे सत्ता मिळाल्यावर काँग्रेसला दिलेला सल्ला मोदी विसरले आणि पाक आपल्या मदतीचा हात अव्हेरत असताना थेट पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी त्या देशात जाऊन आले. गेल्या दहा वर्षांत कोणा भारतीय पंतप्रधानाने पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट. ती न सांगता सवरता दिली असे सांगितले जात असले आणि तिचे कवित्व आणखी काही काळ तरी वातावरणात राहणार असले तरी या चमत्कार भावनेस चार हातांवर ठेवून या भेटीची उपयुक्तता समजून घेत तिचा निरुपयोग लक्षात घ्यायला हवा.
पहिली बाब म्हणजे ‘‘सहज डोक्यावरून चाललो होतो, असलात तर येईन म्हणतो चहाला’’, अशा पद्धतीने ही भेट झालेली नाही. तसे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास ठेवणे बावळटपणाचे ठरेल. याचे कारण ही भेट केवळ दोन पंतप्रधानांमधली नाही, तर एका अर्थाने परस्परांना शत्रू मानणाऱ्या देशांच्या प्रमुखांची ती भेट आहे. त्यामुळे तीमधील अनौपचारिकपणास मर्यादा येतात. कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात एकमेकांना मिठय़ा मारणे, टाळ्या देणे आणि एकंदरच मित्रत्वाचे दावे करणे वेगळे आणि पडद्यामागे एकमेकांच्या देशहिताचे भान राखत धोरणे आखणे हे पूर्णपणे वेगळे. याची कल्पना मोदी आणि शरीफ या दोनही पंतप्रधानांना नव्हती असे अजिबात नाही. तरीही त्यांनी हे असे भेटण्याचा उद्योग केला आणि तरीही त्याचे काही प्रमाणात महत्त्व आहे. हे दोघे असे जाहीर न सांगता एकमेकांना भेटले याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगून जेव्हा भेटी ठरतात तेव्हा प्रचंड प्रमाणावर उत्सुकता ताणली जाते. विशेषत: देहबोलीवरून ठाम निष्कर्ष काढणारे माध्यमपंडित आणि चॅनेलीय चर्चाकार आसपास असताना भारत व पाक पंतप्रधानांच्या घोषित भेटी या केवळ माध्यमसर्कस ठरतात. त्याचे एक वेगळे दडपण असते आणि अशा भेटींच्या फलश्रुतीस फाजील महत्त्व येते. वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चच्रेतून काय निष्पन्न होणार यास नसíगक मर्यादा आहेत. परंतु त्याची जाणीव न ठेवता अशा भेटीत जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वच प्रश्न कायमचे मिटणार अशा प्रकारची भावना तयार केली जाते. तसे होणारच नसते आणि ते त्याप्रमाणे न झाल्यास चर्चा फसली म्हणून शंख करण्यास माध्यमे आणि विरोधक मोकळे. अशा वेळी या देशांत न जाहीर होता चर्चा झाली तर नेत्यांवर तितके दडपण राहात नाही, या विचाराने मोदी यांची ही कथित अनाहूत पाकभेट ‘ठरवली’ गेली असणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यात काहीही गर नाही. या देशांच्या प्रमुखांनी न भेटण्यापेक्षा भेटणे केव्हाही बरे आणि काहीही निष्पन्न होत नसले तरी चर्चा करीत राहणे त्याहून बरे. कारण दुसरे करता येण्यासारखे अन्य काही नाही. मोदी यांना आता त्याची निश्चितच जाणीव झाली असणार. त्यामुळेच त्यांचा हा परराष्ट्र धोरण बदल मोठा प्रेक्षणीय आहे. या वर्षांच्या सुरुवातीस मोदी यांनी क्षुद्र कारणांवरून भारत-पाक बोलणी रद्द करावयास लावली. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाक पंतप्रधान नवाझ शरीफ मंचावर समोर असूनदेखील त्यांना अनुल्लेखाने मारले आणि त्यास वर्षही व्हायच्या आत पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचे जन्मदिन अभीष्टचिंतन केले. या घटना परस्परविरोधी असल्या तरी या सर्वाचे फलित एकच असणार आहे.
याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानात पंतप्रधानपद आणि सत्ता जरी नवाझ शरीफ यांच्याकडे असली तरी अधिकारधारी शरीफ दुसरे आहेत. त्यांचे नाव राहील शरीफ. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख. मोदी भेटले ते नवाझ शरीफ यांना. लष्करप्रमुख शरीफ तेथे फिरकलेही नाहीत. हे लष्करप्रमुख शरीफ पंतप्रधान शरीफ यांना किती कस्पटासमान लेखतात ते अलीकडेच दिसून आले. नवाझ शरीफ यांच्या अलीकडच्या अमेरिकाभेटीस महिना व्हायच्या आत राहील शरीफ अमेरिकेत गेले आणि अमेरिकेनेही त्यांना सन्मानाने वागवले. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकाभेटीत दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे नेहमीचे भारताविरोधातील रडगाणे. ते प्रत्येक पाक पंतप्रधानास गावेच लागते आणि दुसरे म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रात साहाय्य. या दोन्हींबाबत अमेरिकेने जाहीर काहीही वाच्यता केली नाही. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला फार काळ कधी उपाशीही ठेवलेले नाही. पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीनंतर लगेच लष्करप्रमुख शरीफ यांनी अमेरिकेत जाऊन पाकसंदर्भात लष्कराला मध्ये घेतल्याखेरीज काहीच कसे होऊ शकत नाही, हे दाखवून दिले. आताही पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परतल्यावर पाक लष्करप्रमुख शरीफ काबूलकडे रवाना होत आहेत. अफगाणिस्तानात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाककडून तालिबानला कशी मदत दिली जाते आणि तालिबानी मग अफगाणिस्तानात कसे उत्पात घडवतात, हे मोदी यांनी सूचित केले. आता मोदी यांची पाठ वळल्यानंतर लष्करप्रमुख राहील शरीफ अफगाणिस्तानकडे निघाले आहेत. विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घानी हे कट्टर पाकवादी आहेत. तेव्हा ते पाक लष्करप्रमुखास निराश करणार नाहीत, हे उघड आहे. याही आधी मोदी यांचे पूर्वसुरी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक पंतप्रधान शरीफ यांना किती अधिकार होते ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घडवून दाखवून दिले होते.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी यांच्या कथित चतुर मुत्सद्देगिरीमुळे भारत आणि पाक संबंध लगेच सौहार्दाचे होतील, असे अजिबातच नाही. तसे मानणारे या विधानावर लगेच अमेरिकेकडे बोट दाखवू शकतील. मोदी यांच्या या धोरणीपणाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. त्यात काहीही विशेष नाही. याचे कारण या देशांनी एकमेकांशी चर्चा सुरू करावी याचा प्रत्यक्ष आणि त्याहूनही किती तरी पट अप्रत्यक्ष रेटा हा अमेरिकेचाच आहे. अमेरिकेस अस्थिर अफगाणिस्तानला स्थिर करण्यासाठी पाकिस्तान हवा आहे आणि जगास अस्थिर करू पाहणाऱ्या चीनला निष्प्रभ करण्यासाठी भारताची गरज आहे. तेव्हा या पाकभेटीसंदर्भात ‘आमचे मोदी कित्ती हुश्शार’ छापाच्या प्रतिक्रिया भाजपवासीयांनी दिल्या असल्या तरी त्यामुळे फार वाहवत जाण्याचे कारण नाही. उलट ही भेट म्हणजे पाकिस्तानसंदर्भात मोदी यांनी सतत घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे पापक्षालन आहे, असे म्हणावयास हवे. कोणत्याही प्रश्नावर सतत टोकाची भूमिका घेत राहिल्यास तीत सुधारणा करतानाही काही तरी टोकाचेच करावे लागते. मोदी यांच्या पाकभेटीचा हा अर्थ आहे. - See more at: http://www.loksatta.com/aghralekh-news/narendra-modi-nawaz-sharif-walk-hand-in-hand-pakistan-welcomes-indias-initiative-1178856/#sthash.dhcekD0A.dpuf
पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणणारे मोदी अचानक नवाझ शरीफ यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तेथे गेल्याने चर्चेला उधाण आले. अमेरिकेने त्यांच्या या धोरणीपणाचे स्वागत केले असले तरी या भेटीमुळे उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, असे मानण्याचे कारण नाही.
शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे असणे केव्हाही चांगलेच. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर का असेना नरेंद्र मोदी यांना याची जाणीव झाली हे उत्तमच. तोपर्यंत पाकिस्तानला कोणकोणत्या मार्गाने धडा शिकविता येईल आणि तो कसा शिकवायला हवा हे सांगण्यात मोदी आणि त्यांच्या भाजपने दाताच्या कण्या केल्या. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानशी झालेल्या शांतता चर्चा वा त्या सरकारचे पाक धोरण हे मोदी यांच्या मते नेभळटपणाचे द्योतक होते. पाकिस्तानला ‘जशास तसे उत्तर द्यायला हवे’ असा मोदी आणि कंपनीचा आग्रह असे. अर्थात हे जशास तसे उत्तर म्हणजे काय, हे सांगण्याची तसदी त्यांनी कधी घेतली नाही. पुढे सत्ता मिळाल्यावर काँग्रेसला दिलेला सल्ला मोदी विसरले आणि पाक आपल्या मदतीचा हात अव्हेरत असताना थेट पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी त्या देशात जाऊन आले. गेल्या दहा वर्षांत कोणा भारतीय पंतप्रधानाने पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट. ती न सांगता सवरता दिली असे सांगितले जात असले आणि तिचे कवित्व आणखी काही काळ तरी वातावरणात राहणार असले तरी या चमत्कार भावनेस चार हातांवर ठेवून या भेटीची उपयुक्तता समजून घेत तिचा निरुपयोग लक्षात घ्यायला हवा.
पहिली बाब म्हणजे ‘‘सहज डोक्यावरून चाललो होतो, असलात तर येईन म्हणतो चहाला’’, अशा पद्धतीने ही भेट झालेली नाही. तसे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास ठेवणे बावळटपणाचे ठरेल. याचे कारण ही भेट केवळ दोन पंतप्रधानांमधली नाही, तर एका अर्थाने परस्परांना शत्रू मानणाऱ्या देशांच्या प्रमुखांची ती भेट आहे. त्यामुळे तीमधील अनौपचारिकपणास मर्यादा येतात. कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात एकमेकांना मिठय़ा मारणे, टाळ्या देणे आणि एकंदरच मित्रत्वाचे दावे करणे वेगळे आणि पडद्यामागे एकमेकांच्या देशहिताचे भान राखत धोरणे आखणे हे पूर्णपणे वेगळे. याची कल्पना मोदी आणि शरीफ या दोनही पंतप्रधानांना नव्हती असे अजिबात नाही. तरीही त्यांनी हे असे भेटण्याचा उद्योग केला आणि तरीही त्याचे काही प्रमाणात महत्त्व आहे. हे दोघे असे जाहीर न सांगता एकमेकांना भेटले याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगून जेव्हा भेटी ठरतात तेव्हा प्रचंड प्रमाणावर उत्सुकता ताणली जाते. विशेषत: देहबोलीवरून ठाम निष्कर्ष काढणारे माध्यमपंडित आणि चॅनेलीय चर्चाकार आसपास असताना भारत व पाक पंतप्रधानांच्या घोषित भेटी या केवळ माध्यमसर्कस ठरतात. त्याचे एक वेगळे दडपण असते आणि अशा भेटींच्या फलश्रुतीस फाजील महत्त्व येते. वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चच्रेतून काय निष्पन्न होणार यास नसíगक मर्यादा आहेत. परंतु त्याची जाणीव न ठेवता अशा भेटीत जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वच प्रश्न कायमचे मिटणार अशा प्रकारची भावना तयार केली जाते. तसे होणारच नसते आणि ते त्याप्रमाणे न झाल्यास चर्चा फसली म्हणून शंख करण्यास माध्यमे आणि विरोधक मोकळे. अशा वेळी या देशांत न जाहीर होता चर्चा झाली तर नेत्यांवर तितके दडपण राहात नाही, या विचाराने मोदी यांची ही कथित अनाहूत पाकभेट ‘ठरवली’ गेली असणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यात काहीही गर नाही. या देशांच्या प्रमुखांनी न भेटण्यापेक्षा भेटणे केव्हाही बरे आणि काहीही निष्पन्न होत नसले तरी चर्चा करीत राहणे त्याहून बरे. कारण दुसरे करता येण्यासारखे अन्य काही नाही. मोदी यांना आता त्याची निश्चितच जाणीव झाली असणार. त्यामुळेच त्यांचा हा परराष्ट्र धोरण बदल मोठा प्रेक्षणीय आहे. या वर्षांच्या सुरुवातीस मोदी यांनी क्षुद्र कारणांवरून भारत-पाक बोलणी रद्द करावयास लावली. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाक पंतप्रधान नवाझ शरीफ मंचावर समोर असूनदेखील त्यांना अनुल्लेखाने मारले आणि त्यास वर्षही व्हायच्या आत पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचे जन्मदिन अभीष्टचिंतन केले. या घटना परस्परविरोधी असल्या तरी या सर्वाचे फलित एकच असणार आहे.
याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानात पंतप्रधानपद आणि सत्ता जरी नवाझ शरीफ यांच्याकडे असली तरी अधिकारधारी शरीफ दुसरे आहेत. त्यांचे नाव राहील शरीफ. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख. मोदी भेटले ते नवाझ शरीफ यांना. लष्करप्रमुख शरीफ तेथे फिरकलेही नाहीत. हे लष्करप्रमुख शरीफ पंतप्रधान शरीफ यांना किती कस्पटासमान लेखतात ते अलीकडेच दिसून आले. नवाझ शरीफ यांच्या अलीकडच्या अमेरिकाभेटीस महिना व्हायच्या आत राहील शरीफ अमेरिकेत गेले आणि अमेरिकेनेही त्यांना सन्मानाने वागवले. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकाभेटीत दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे नेहमीचे भारताविरोधातील रडगाणे. ते प्रत्येक पाक पंतप्रधानास गावेच लागते आणि दुसरे म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रात साहाय्य. या दोन्हींबाबत अमेरिकेने जाहीर काहीही वाच्यता केली नाही. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला फार काळ कधी उपाशीही ठेवलेले नाही. पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीनंतर लगेच लष्करप्रमुख शरीफ यांनी अमेरिकेत जाऊन पाकसंदर्भात लष्कराला मध्ये घेतल्याखेरीज काहीच कसे होऊ शकत नाही, हे दाखवून दिले. आताही पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परतल्यावर पाक लष्करप्रमुख शरीफ काबूलकडे रवाना होत आहेत. अफगाणिस्तानात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाककडून तालिबानला कशी मदत दिली जाते आणि तालिबानी मग अफगाणिस्तानात कसे उत्पात घडवतात, हे मोदी यांनी सूचित केले. आता मोदी यांची पाठ वळल्यानंतर लष्करप्रमुख राहील शरीफ अफगाणिस्तानकडे निघाले आहेत. विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घानी हे कट्टर पाकवादी आहेत. तेव्हा ते पाक लष्करप्रमुखास निराश करणार नाहीत, हे उघड आहे. याही आधी मोदी यांचे पूर्वसुरी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक पंतप्रधान शरीफ यांना किती अधिकार होते ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घडवून दाखवून दिले होते.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी यांच्या कथित चतुर मुत्सद्देगिरीमुळे भारत आणि पाक संबंध लगेच सौहार्दाचे होतील, असे अजिबातच नाही. तसे मानणारे या विधानावर लगेच अमेरिकेकडे बोट दाखवू शकतील. मोदी यांच्या या धोरणीपणाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. त्यात काहीही विशेष नाही. याचे कारण या देशांनी एकमेकांशी चर्चा सुरू करावी याचा प्रत्यक्ष आणि त्याहूनही किती तरी पट अप्रत्यक्ष रेटा हा अमेरिकेचाच आहे. अमेरिकेस अस्थिर अफगाणिस्तानला स्थिर करण्यासाठी पाकिस्तान हवा आहे आणि जगास अस्थिर करू पाहणाऱ्या चीनला निष्प्रभ करण्यासाठी भारताची गरज आहे. तेव्हा या पाकभेटीसंदर्भात ‘आमचे मोदी कित्ती हुश्शार’ छापाच्या प्रतिक्रिया भाजपवासीयांनी दिल्या असल्या तरी त्यामुळे फार वाहवत जाण्याचे कारण नाही. उलट ही भेट म्हणजे पाकिस्तानसंदर्भात मोदी यांनी सतत घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे पापक्षालन आहे, असे म्हणावयास हवे. कोणत्याही प्रश्नावर सतत टोकाची भूमिका घेत राहिल्यास तीत सुधारणा करतानाही काही तरी टोकाचेच करावे लागते. मोदी यांच्या पाकभेटीचा हा अर्थ आहे. - See more at: http://www.loksatta.com/aghralekh-news/narendra-modi-nawaz-sharif-walk-hand-in-hand-pakistan-welcomes-indias-initiative-1178856/#sthash.dhcekD0A.dpuf

डबल सहिष्णुता ………. 


सहिष्णुता क्रमांक एक

-- तुर्कमेनिस्तान या मुस्लिमबहुल देश भारत या धर्मनिरपेक्ष देशाला पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार आहे. ही पाईपलाइन अफगाणिस्तान व पाकिस्तान या दोन मुस्लिमबहुल देशांमधून येणार आहे.
एनडीए सरकारमधील मणिशंकर याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी इराणमधून नैसर्गिक वायू आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु अमेरिकेला हे नको होते.  ते तालिबान्यांची भिती दाखवत होते.

सहिष्णुता क्रमांक दोन ---

आज वाचलेली बातमी ----

" वायू प्रकल्पाला तालिबानचा पाठिंबा
काबूल तुर्कमेनिस्तानहूनअफगाणिस्तानच्या मार्गे भारतापर्यंत पोहाेचणाऱ्या तापी गॅस पाइपलाइन प्रकल्पाला अफगाण तालिबानने पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पाचे अनेक फायदे असल्याचे तालिबानने इंटरनेटवरून केलेल्या पाेस्टमधून स्पष्ट केले आहेत. हा प्रकल्प १० अब्ज डॉलरच्या मदतीतून तयार केला जात आहे. १३ डिसेंबरला प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पाकिस्तानचे नवाझ शरीफ देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरुवातीला या प्रकल्पाला तालिबान विरोध करेल, असे वाटत होते, परंतु या प्रकल्पावर तालिबानने आनंद व्यक्त केला. १९९० च्या दशकात सरकारकडे या योजनेसाठी पाठपुरावा केला होता, असे तालिबानने म्हटले आहे. २०१९ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे तुर्कमेनिस्तानहून नैसर्गिक वायूचा पुरवठा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताला होणार आहे.
प्रकल्पामुळे अफगाणिस्तानला शुल्कापोटी वार्षिक ४० कोटी अमेरिकी डॉलरचा फायदा होणार आहे."
 
सरकारी जाहिरातींमध्ये नेत्यांची छायाचित्रे प्रसिध्द करू नयेत अस कोर्टाने आदेश दिल्याचे कुठतरी वाचल्याचे मला आठवते. कालच्या वृत्तपत्रांमधून डझनांनी सरकारी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, नेत्यांच्या छायाचीत्रांसहित
कच्च्या तेलाच्या किंमती आणि आपला खिसा

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर लिटरमागे १९.३६ रुपये तर राज्य सरकार सरासरी १५.१९ रुपये कर आकारते. अशाच प्रकारे डिझेलवर लिटरमागे २७.०२ रु. कर आकारणी होते.
 

मध्ये कच्चे तेल पिंपामागे ३६ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ३८ रुपये तर डिझेल २६ रुपये लिटर होते.
 

२००७ मध्ये कच्चे तेल पिंपामागे ६९ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ४४ रुपये तर डिझेल ३० रुपये लिटर होते.
 

२०११ मध्ये कच्चे तेल पिंपामागे १०७ डॉलर होते तेव्हा पेट्रोल ६३ रुपये तर डिझेल ५० रुपये लिटर होते.
 

२०१५ मध्ये कच्चे तेल पिंपामागे ३७ डॉलर आहे. पेट्रोल ६८ रुपये तर डिझेल ५५ रुपये लिटर आहे. 

( विश्वनाथ बोदडे, गुंतवणूक सल्लागार, यांचा सविस्तर लेख आजच्या दिव्यमराठीमध्ये)

घोडेबाजार ……

जेष्ठ सभागृहाच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार झाला अश्या बऱ्याच बातम्या वाचायला मिळाल्या. निवडणूक आयोग अशा बातम्यांची काही दखल वगैरे घेत असतो काय ?
२०१३ च्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात तर एक धक्कादायक बातमी प्रतिष्ठित  व लोकशक्ती समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती ती अशी - "मोदींनाच पंतप्रधान करायचे हे लक्ष्य ठेवून मुंबईतील गुजराती मारवाडी मतदार मुंबईतील मतदान आटोपून दुबार मतदानासाठी आपल्या गावी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत व त्यासाठी त्यांनी खाजगी बसेसही बुक केल्या आहेत." या गोष्टीचीही कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही.
‘महंगाई बढानेवालो.. जनता माफ नही करेगी..’ निवडणुकीच्या काळात ही जाहिरात प्रचंड गाजली होती. या जाहिरातीतील काकूही तेवढय़ाच प्रसिद्ध झाल्या होत्या. देशात सत्तांतर होऊन १९ महिने आणि राज्यात सत्तांतर होऊन १३ महिने झालेत. या कालावधीत त्या काकूंचे एकदाही दर्शन झाले नाही. मला त्या काकूंना आताच्या महागाईबद्दल प्रश्न विचारायचा आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी, केंद्र तसेच राज्यातील सत्तांतरापूर्वी आघाडी सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या जाहिराती त्यांच्यावरच उलटवत महागाईचा खरपूस समाचार घेतला.
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या प्रस्तावावर मुंडे यांच्या सत्ताधाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्या लाजवून गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एक वाक्य ‘न खाउंगा. ना खाने दुंगा.’, हे वाक्य नेमके कशाबद्दल होते, हेच कळेनासे झाले आहे. कारण, त्यांचेच मंत्री खातही आहेत आणि खाऊही देत आहेत. डाळीचे भाव वाढवून मात्र जनतेला डाळ खाऊ देत नाहीत. अशा वेळी मोदींच्या या विधानाचा अर्थच लागेनासा झालाय. ‘बहोत हो गई महंगाई की मांग. अब की बार मोदी सरकार.’ राज्यातील सत्तांतरापूर्वीच्या या जाहिरातीला आता शोधावे लागतेय. डाळीच्या वाढलेल्या दरांबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. तूर, मसूर आणि मुगाच्या डाळीचे दर २०० रुपयांवर गेलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या डाळी त्यांच्या आहारातून वज्र्य करण्याची वेळ आलीय. आता या डाळीच सर्वसामान्य नागरिक खाणार नाही, तर शौचालयात जाणार कसा? एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शौचालये बनविण्याची गरजच आता मोदींना नाही. कारण, ‘खायेगा इंडिया, तभी तो जायेगा ना इंडिया!’ धनंजय मुंडेंच्या या कानपिचक्यांनी समोरच्या बाकावरील सत्ताधाऱ्यांनाही मूग गिळून बसण्याची वेळ आणली. - See more at: http://www.loksatta.com/maharashtra-news/essential-commodities-price-rise-during-bjp-government-in-maharashtra-1176165/#sthash.9nWnS3Xw.dpuf

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

शान घालविली …… 


पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांनी पाकिस्तानला भेट देऊन देशाची शान घालवली. या दोघांच्याही पाकिस्तान दौऱ्यामुळे भारत-पाकिस्तान वादात आपलेच खेटर अडले आहे हे भारताने दाखवून दिले. पाकिस्तानातील कुठलाही उच्चपदस्थ भारताच्या दौऱ्यावर आलेला नाही. दौरा ठरणार असेल तर पाकिस्तान काही तरी खुसपट काढून त्याला खीळ घालतो. आताच्या स्पायडरम्यान दौऱ्यामुळे आता पाकिस्तानचे नाक वर झाले आहे. आम्ही गेल्या अठरा महिन्यात त्यांचे शेकडो जवान मारले तरी ते आमच्या दारी आले म्हणजे सगळ्याच चकमकींच्या प्रकरणात चूक भारताचीच असली पाहिजे म्हणूनच ते आमच्या दारावर नाक घासत आले, असे सांगायला पाकिस्तान मोकळा झाला.

नेपाळने आधीच दटावले आहे की, "मित्र आहात, मित्रासारखेच रहा, मोठा भाऊ होण्याचे प्रयत्न करू नका".  खरे पाहता सर्व शेजारील देशांचा मोठा भाऊ म्हणून भारताने आपली प्रतिमा निर्माण केली होती. व या प्रतिमेला गेल्या ६६ (की ६०) वर्षांत धक्का लागला नव्हता. मात्र मोदींनी आतताईपणा करून त्यावर पाणी फिरवले. आणि आतातर आपला परंपरागत शत्रूपुढे सुद्धा आपण गुडघे टेकतो आहोत.

अर्थात असे सौजन्य मोदी स्वकीयांना मात्र दाखवित नाहीत. केजडीवाल २०१३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर तेंव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री अर्थात मोदी यांना भेटायला गेले असतांना मोदींनी त्यांना भेट नाकारली होती. म्हणजे  केजडीवाल यांना ते पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू मानतात काय ?  'घरची म्हणते देवा देवा, आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा हा एकूण प्रकार आहे.

मनमोहनसिंग यांच्या मौनावर बरीच टीका होते पण बडबडे धांदुल असलेल्यांचे मात्र वेळ आली की अवसान गळते हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कुण्या तरी मोदी भक्ताने मोदी हे कृष्णाचा अवतार आहेत असे म्हटले होते. मात्र या कृष्णामध्ये सुदामा द्वारकेला यायची वाट पाहण्याचा धीर नाही हे या प्रकरणावरून सिध्द झाले. नवाज शरीफांनी बेगमने दिलेली पोह्याची पुरचुंडी मोदींना 'पेश' केली असती तर त्यानंतर त्यांनी शरीफांची रावळपिंडी सोन्याची करून टाकली असती तरी भारतीय जनतेने काही हरकत घेतली नसती. शांततेचे नोबल मिळविण्याच्या नादात आपले स्वत्व गमावू नये असेच कुणीही म्हणेल. आपणच आपला आब राखावा हे बरे.

लग्न पहावे करून ………

अमेरिकन स्टार्ट अप कंपनी लग्नासाठी लाख ~ खर्च करणार
(अटी लागू) लग्न मोडल्यास खर्चाची वसुली

अमेरिकन स्टार्ट अप कंपनी आपल्याकडे नोंदणी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याच्या लग्नात १० हजार डॉलर (सुमारे ७ लाख रु.) खर्च करणार आहे. पण २५ वर्षांच्या आत लग्न मोडले तर ही रक्कम व्याजासह परत करावी लागेल. 'स्वॉनलव्ह' नावाची ही कंपनी नात्यांचा आढावा घेईल आणि व्याजदर निश्चित करेल.
 
कंपनीचे सहसंस्थापक स्कॉट अॅव्ही यांनी जोडप्याची निवड आणि व्याजदर निश्चितीचे मापदंड काय असतील, हे मात्र सांगितले नाही. ते फक्त एवढेच म्हणतात की, हृदयभंग करून पैसे कमावणे हा आमचा हेतू नाही. घटस्फोट झाला तर पैसे येतील आणि ही रक्कम दुसऱ्या लग्नासाठी वापरली जाईल. घटस्फोटांची संख्या कमी व्हावी हा आमचा हेतू आहे. सुरुवातीला आम्ही त्यासाठी जाहिरातींद्वारे पैसे जमवू. एका रूम पार्टनरने लग्नात होणाऱ्या प्रचंड खर्चाचा मुद्दा केल्यानंतर ही कल्पना सुचली. अमेरिकेतील सामान्य विवाहात ३१ हजार डॉलर (२०.५७ लाख रु.) खर्च होतो. त्या वेळी अॅव्हींनी विचार केला की, प्रेमाच्या मार्गात पैशांचा अडथळा कशाला? हंसाची जोडी जशी आयुष्यभरासाठी असते तसेच आपल्याबाबत का होऊ नये?, असा विचार अॅव्हींच्या मनात आला.
घटस्फोटामुळे आधीच त्रस्त असलेल्यांना कंपनी आणखी जास्त त्रस्त करणार का, या प्रश्नावर अॅव्ही म्हणाले, 'आम्ही कोणावरही एकत्र राहण्यासाठी दबाव टाकणार नाही. 
या कल्पनेचे स्वागत करणारे शेकडो ई-मेल आले असून हे चांगले पाऊल आहे, असे त्यात म्हटले आहे. दोघांपैकी ज्याच्यामुळे लग्न मोडेल त्यालाच रक्कम भरावी लागेल, असे आम्ही कंत्राटात स्पष्ट केले आहे. २५ वर्षे वयाच्या पाचपैकी एकाने लग्न केलेले नाही. अशा प्रस्तावांमुळे त्यात काही सुधारणा होऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटते.
लग्न मोडल्यास खर्चाची वसुली
 

पाहुण्यांसमोर शहाण्यासारख वागायचं बर का "


परवा नवाज शरीफ यांनी आपल्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना
भारताविरुद्ध न बरळण्याची ताकीद दिली

तेंव्हाच मला यात काही काळेबेरे असल्याचा संशय आला होता.
आपण नाही का आपल्याकडे कुणी पाहुणे येणार असले की मुलांना ताकीद देतो,
"ये मुलांनो, पाहुण्यांसमोर शहाण्यासारख वागायचं बर का "

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

अचानक भेट की सावधगिरीचा पवित्रा ………


मोदींनी जर पाकिस्तानला रीतसर भेट द्यायचे ठरविले असते तर पाकिस्तानातील भारतविरोधी गट सक्रिय झाले असते. कारण तेथील लोकनियुक्त सरकार हे नामधारी आहे. मुल्ला-मौलवी आणि पाकिस्तानी लष्कर यांना डावलून नवाज शरीफ काहीच शकत नाहीत. मोदींच्या शपथविधी (की राज्याभिषेक)साठी हजर राहण्यासाठीसुद्धा शरीफांना लष्कराची परवानगी घ्यावी लागली होती.
पाकिस्तानातील मुलतत्ववाद्यांचा भारताला कट्टर विरोध आहे.  रीतसर भेटीची तारीख जाहीर झाली असती तर तेथील भारतविरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असती. व अत्यंत तणावात ही भेट पार पाडावी लागली असती. कदाचित GO Back Modi अश्या फलकांनाही सामोरे जावे लागले असते. कदाचित दौरा रद्दही करावा लागला असता.
आता पुन्हा दुसऱ्यांदा जर मोदी ठरवून पाकिस्तान दौऱ्यावर गेले तर फारसा विरोध न होण्याची शक्यता आहे. कारण आईबाबांचा विरोध असणाऱ्या प्रेमी युगुलाने पळून जाउन लग्न केले तर पालकांच्या हातात काहीच उपाय राहत नाही आणि मग पुढे मग पालकांचा विरोध सौम्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे.
मोदी-शरीफ राजी, तो क्या करेंगे (पाकिस्तानके) काझी और हिंदुस्थानके मोदीभक्त.
मोदीभक्तही तोपर्यंत या धक्क्यातून सावरलेले असतील.

बोले तैसा न चाले, त्याची ……

  

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ यापुढे कोणत्याही शासकीय कार्यक्रमात बुके (पुष्पगुच्छ) देता त्याऐवजी बुक (पुस्तक) देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय जाहीर केला होता. प्रत्यक्षात याच पक्षाच्या नेत्यांनी स्वत:च्या निर्णयास तिलांजली दिल्याचे शुक्रवारी चिकलठाणा येथे झालेल्या महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात दिसून आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रत्येक पाहुण्यासाठी भला मोठा पुष्पगुच्छ आणण्यात आला होता. प्रत्येकाचे तो देऊनच स्वागत करण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुष्पगुच्छांचा खच एका रांगेत लावण्यात आला होता. तर कार्यक्रम संपल्यानंतर हे पुष्पगुच्छ सभामंडपात ठिकठिकाणी विखुरलेले होते. काही नेत्यांनी ते सोबत नेले तर काहींनी तेथेच ठेवून दिले. थोडक्यात, महामार्ग प्राधिकरणाने केलेला खर्च असा वाया गेला. बुकेऐवजी जर बुक दिले गेले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते अन् राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची आम्ही लगाेलग अंमलबजावणी केली, असे ही मंडळी सांगू शकली असती. त्यामुळे भाजपच्या करणी कथनीत फरक तर नाही ना, अशी शंका अनेकांनी घेतली. (सविस्तर बातमी आजच्या दिव्य मराठी मध्ये)

 

 
 



बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

क्रूड तेलाच्या किमती रसातळाकडे. लगेच खुश होऊ नका. मी आतरराष्ट्रीय बाजारातील किमतींबद्दल बोलतोय,  भारतातील नव्हे. कोण्याएकेकाळी भारत सरकार तोटा सहन करून डीझेल, पेट्रोल देत होत. आता सरकार कमाई करत आहे. चाणाक्याने म्हटलेच आहे, ज्या देशाचा राजा व्यापारी, तेथील जनता भिकारी.
अरे देवा, पुन्हा परदेश दौरा .
सभागृहापासून लांब राहण्यासाठी चांगला बहाणा आहे.

जेटली एकटे आहेत. ………

मोदी म्हणतात
अडवाणींसारखे जेटलीही सुटतील.
पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे.
हवाला प्रकरणात सर्वपक्षीय खासदारांची नावे आली होती.
त्यामुळे कोणीही दुसऱ्यावविरुद्ध संसदेत गदारोळ केला नाही.
यावेळेस तसे नाही,
जेटली एकटे आहेत.
शुभम भवतु.

मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

 तुम्हाला गरीब देशातील  गरीब पंतप्रधानांच्या  झोपडीत राहायचे आहे काय ? " गुजरातमध्ये कच्छच्या वाळवंटातील शेवटचे गाव धोरडोतील "टेंट सिटी'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या राजेशाही थाटातील अलिशान तंबूमध्ये तुम्हीही थांबू शकता. यासाठी तुम्हाला थोडा खिसा रिकामा करावा लागेल. रणोत्सवात पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने पंतप्रधानांचा व्हीव्हीआयपी तंबू जशास तसा ठेवून तो भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० व्या ऑल इंडिया डीजी कॉन्फरन्सवेळी पंतप्रधान मोदी या तंबूत थांबले होते.
धोरडोमधील टेंट सिटीतील या व्हिव्हिआयपी टेंटमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. साधरण ३१ लाख रुपयांच्या खर्चातून तयार केलेल्या या तंबूचे भाडेही लाखात असेल. यातील स्नानगृहातील फिटिंग्जही लाखो रुपयांची आहे. या व्हिव्हिआयपी तंबूच्या पहिल्या पाहुण्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल असतील. २४ डिसेंबर रोजी कच्छ रणोत्सवास औपचारिक सुरुवात होणार आहे. यानंतर २५ डिसेंबरपासून हा भव्य तंबू पर्यटकांसाठी खुला असेल.
गुजरातचे पर्यटनमंत्री सौरभ पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी ११ भव्य तंबू तयार करण्यात आले होते. आता ते रणोत्सवात येणाऱ्या पर्यटकांसाठी भाड्याने दिले जातील. हे तंबू गुजरात सरकारचे आहेत. त्यामुळे त्याचा नव्याने करार करण्यात आला आहे. या तंबूूसाठी किती भाडे निश्चित करायचे यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू असून लवकरच ते निश्चित केले जाईल. "(दिव्यमराठी)
 

खरी कमाई  ……

"मागील सरकारने काढलेली कर्जे फेडण्यातच तीन वर्षे जातील." 
" प्रसंगी शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू "
पण अधिकारी, नेते, कंत्राटदार, अभियंते यांचे भले करणारी
विकास कामे नक्की काढू"
ताजी बातमी - अमरावती जिल्ह्यात २७ डिसेंबरला दहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार. कारण राज्यकर्त्यांना माहित आहे की,
विकास कामांमध्येच खरी कमाई असते.

ग्रेट फायरवॉल ऑफ चायना


चीनमध्ये परदेशी साइटसवर जबरदस्त सेन्सॉरशिप लागू आहे. 
त्याला ग्रेट फायरवॉल ऑफ चायना असे म्हटले जाते. गेल्या वर्षी चीनमध्ये ऑनलाइन टूलसुद्धा नष्ट करण्यात आला असून त्याद्वारे सामान्य माणसेसुद्धा परदेशी साइट उघडू शकत होते.
१ अब्ज मोबाइल फोन यूजर आणि ७० कोटी इंटरनेट यूजर यांच्या दरम्यान चीनमधील वीबोसारख्या सोशल साइट आहेत. त्या मिळून सुमारे ४० लाख वेबसाइटस आहेत.}reddit.com

फेसबुकचे सीईओ संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांची मुलगी मॅक्सीच्या जन्माआधी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना म्हटले होते की, तिच्यासाठी त्यांनी नाव सुचवावे. त्यांनी फेसबुकच्या मुख्यालयात त्यांचे स्वागतही केले होते. झुकेरबर्गची पत्नी प्रेसिला चान ही मूळची चीन-व्हियतनामची अमेरिकी नागरिक आहे. झुकेरबर्गने चिनी भाषा मेंडेरिनसुद्धा शिकून घेतली आहे. चिनी नेतृत्व, तेथील जनता, कर्मचारी आणि पत्नी मूळची तेथील असूनही झुकेरबर्गसाठी चीनचे मार्ग बंद आहेत. जगभरात इंटरनेट सेन्सॉरशिपचे अघोषित नेतृत्व करणाऱ्या चीनमध्ये फेसबुक, गुगल, टि्वटर, इन्स्टाग्राम सारख्या वेबसाइटवर गेल्या अनेक वर्षापासून बंदी आहे. झुकेरबर्ग यांनी त्या दृष्टीने खूप प्रयत्न केले परंतु त्यांना यश मिळाले नाही. चीनमध्ये इंटरनेटच्या शासकीय विभागाचे प्रमुख लु वेइ यांनी सांगितले, परदेशातील ब्लॉकिंग हटवण्यासाठी आता तरी कोणती योजना नाही. त्यांचे उत्तर असे होते : मी तुम्हाला बदलू शकत नाही. परंतु माझ्याकडे माझे मित्र निवडण्याचा अधिकार आहे. जी मंडळी आमच्या देशात येऊन पैसे कमावतील आणि चीनलाच बदनाम करतील, अशा कोणत्याही अशा गोष्टीचे आम्ही स्वागत कधीच करणार नाही. हा एका कुटुंबातला मामला आहे. ज्याच्यामध्ये चांगले गुण नसतील अशी कोणीही व्यक्ती येथे येऊ शकत नाही.
ग्रेट फायरवॉल ऑफ चायना

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

काल सकाळी झीन्यूज वर ही बातमी पाहिली व नंतर मात्र गडप झाली.
आजच्या प्रमुख वृत्तपत्रातूनही बातमी दिसली नाही.
एका स्थानिक वृत्तपत्रात मात्र प्रसिद्ध झाली आहे.
आपल्या सोबत वाटून घेत आहे.
बातमी अशी -------
गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून
भाजपला २.५ कोटींची देणगी
ॅ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गोमांस सेवन आणि विक्रीवरून देशभरात उठलेलं वादळ आणि भाजप नेत्यांनी गोमांस विक्रीवर बंदीची केलेली मागणी यासारखे मुद्दे ताजे असतानाच भाजपनेच गोमांस विक्री करणार्‍या कंपन्यांकडून फंडिंग झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांकडून भाजपला मिळालेल्या देणग्यांची यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी मात्र याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर खुलासा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 
मात्र गोमांस विक्रीवर आक्षेप घेणार्‍या भाजपला गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून देणगी घेण्यात कुठलाही आक्षेप नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार २0१३-१४ या वर्षात गोमांस आयात करणारी मुंबईतील कंपनी फ्रायगोरीफिको अल्लाना लिमिटेडने पक्षाला ७५ लाखांची देणगी दिली होती. १९८६ मध्ये या कंपनीची ज्या पत्त्यावर नोंदणी झाली आहे, त्याच पत्त्यावर नोंदणी झालेल्या फ्रायगेरियो कन्वेरवा अल्लाना लिमिटेडने भाजपला ५0 लाख तर इनडाग्रो फूड्स लिमिटेड कंपनीने ७५ लाखांची देणगी दिल्याची माहिती आहे.
चेकद्वारे कंपन्यांकडून भाजपला देणग्या मिळाल्या आहेत. या तिन्ही कंपन्या गोमांस व्यक्तिरिक्त इतरही काही वस्तू आयात करतात.
(लोकशाही वार्ता, अमरावती आवृत्ती दिनांक १८/१२/२०१५)


महानायकासारख्या लोकांची सोय पाहण्यात सरकार तत्पर.
महानायकाने पुण्याजवळ शेतजमीन विकत घेतली होती मात्र महाराष्ट्रात फक्त शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच शेती घेता येते असा कायदा आहे. तहसीलदाराने  नोटीस बजावल्यावर महानायकाला उत्तरप्रदेशमध्ये शेती असल्याचा दाखला मिळवावा लागला होता. आणि आता 
"ही बार्टी (BARTI) की Adverti ?
पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था' नामक संस्थेच्या दर ३-४ दिवसाआड वर्तमानपत्रातून जाहिराती येत असतात. या जाहिराती कधी लहान तर कधीकधी पाव पेज व अर्धापेज सुद्धा असतात. इतक्या जाहिराती देणारी बहुधा महाराष्ट्रातील BARTI  ही एकमेव संस्था असावी. आपल्याला मिळत असलेल्या निधीपैकी बहुतांश रक्कम ही संस्था जाहिरातींवर खर्च करत असावी असे वाटते. संस्थेतील अधिकाऱ्यांचे व वृत्तपत्रातील मार्केटिंग ऑफिसरचे काही लागे बांधे असावे असा मला दाट संशय येतो. एकाच दिवशी एकाच वृत्तपत्रातून एकापेक्षा जास्त (दोन किंवा तीन जाहिरातीसुद्धा) आढळून आल्या आहेत. मागासवर्गीयांचे कल्याण करण्यापेक्षा संस्थेत काम करणारी मंडळी स्वकल्याण व वृत्तपत्र कल्याण करण्यात मग्न दिसतात."

१७ डिसेंबर, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान.

१९७१ चा तो महापराक्रम, महाविजय. . ……
१९७१ साली तेंव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले व त्यातही पाकिस्तानने कुरापत काढताच इंदिराजींनी अमेरिकेच्या दबावाला भिक न घालता पाकिस्तानचे दोन तुकडे केले व पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगला देश मध्ये झाले.
या युद्धामुळे जगाचा इतिहासच नव्हे तर भुगोलही बदलला. पाकिस्तानच्या लष्करी कमांडरने लेखी शरणागती (Agreement of Surrender) लिहून दिली. पाकिस्तानचे ९३,००० सैनिक युध्दबंदी बांगला देशामधून ताब्यात घेऊन भारतात आणल्या गेले. तेंव्हाचे विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींचा उल्लेख " वो तो साक्षात दुर्गा हैं " असा केला तर पत्रकारांनी त्यांना  'याह्यासुर मर्दिनी '  असे म्हटले. कारण तेंव्हा पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख जनरल याह्याखान हे होते.
या अभूतपूर्व कार्यासाठी इंदिराजींना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले गेले तर लष्करप्रमुख Sam Maanekshaw यांना 'फिल्ड मार्शल' अशी पदोन्नती देण्यात आली. भारतीय लष्करातील ते एकमेव 'फिल्ड मार्शल' आहेत. (फिल्ड मार्शल पदावरील व्यक्ती निवृत्त झाली तरी ती कायम लष्कराशी जुळलेली असते)

मोदी सरकारने नुकताच १९६५ च्या युद्धाला पन्नास वर्षे झाली म्हणून एक आठवड्याचा संस्मरण सोहळा आयोजित केला होता. कारगिल विजय दिन सुद्धा साजरा केला जातो. १९६५ चे युध्द व कारगिल हे दोन्ही "विजय" असतील तर १९७१ हा महामहा विजय होता. परंतु १९६५ व कारगिल युद्धाच्या वेळेस साली गांधी किंवा नेहरू आडनावाचा पंतप्रधान नव्हता ही मोदी सरकारच्या दृष्टीने महत्वाचे ठरते असे दिसते.असो चित्रपटगृहात १७ डिसेम्बरच्या त्या महामहाविजयाची डॉक्युमेंट्री पाहून आम्ही धन्य झालो होतो.
ज्यांना हे भाग्य लाभले नसेल त्यांच्यासाठी युट्युब आहेच.
पहा आणि धन्य व्हा.
दोन माणसांमधलं नातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे असं म्हणतात. म्हणजे नवरा खर्चीक आणि बायको काटकसरी असेल तर संसार सुखाचा होतो. आक्रस्ताळी प्रेयसी आणि ‘स्थितप्रज्ञ’ प्रियकर यांचे आपापसांत बरे जमते.. बोलघेवडय़ा मुलाचा बालमित्र बहुधा अबोल असतो.. नाही का? कारण अशी नाती एकामधल्या कमतरतेला दुसऱ्यातल्या गुणांनी जागेवर ठेवतात.. नात्यातला समतोल साधतात. आपल्या पेटंट कायद्याचाही असाच एक जोडीदार आहे. जो त्याला मनमानी करू देत नाही. कायम जागेवर ठेवतो. त्याचे नाव प्रतिस्पर्धा कायदा किंवा कॉम्पिटिशन कायदा. अमेरिकेत हाच कायदा ‘अॅन्टीट्रस्ट’ कायदा म्हणून ओळखला जातो. - See more at: http://www.loksatta.com/kathaaklechya-news/article-on-antitrust-law-1172278/#sthash.HXilCttA.dpuf

सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात
भारताने आज पन्नासावे यशस्वी उड्डाण साजरे करताना सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) ही मोठी कामगिरी असून त्यातून आपल्या देशाला परकीय चलनही प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. सिंगापूरचे हे उपग्रह त्या देशात आपत्ती निरीक्षण व शहर नियोजनासाठी वापरले जाणार आहेत.
इस्रोने या वर्षी व्यावसायिक उड्डाणांची हॅटट्रिक केली असून जुलै व सप्टेंबरमध्ये अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण ११ उपग्रह सोडण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी २९ प्रक्षेपकाने हे उपग्रह ५५० कि.मी.च्या कक्षेत नेऊन सोडले. सायंकाळी सहा वाजता हे उड्डाण झाले व त्यानंतर २१ मिनिटांत हे उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी उड्डाणाचे स्वागत केले आहे.
२०१६ मध्ये आम्ही संदेशवहन व निरीक्षण उपग्रह सोडणार आहेत व आणखी चांगली कामगिरी करून दाखवू, असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले. - See more at: http://www.loksatta.com/desh-videsh-news/six-satellites-in-space-at-the-same-time-in-singapore-1172342/#sthash.sDtyVNlD.dpuf

सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात
भारताने आज पन्नासावे यशस्वी उड्डाण साजरे करताना सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) ही मोठी कामगिरी असून त्यातून आपल्या देशाला परकीय चलनही प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. सिंगापूरचे हे उपग्रह त्या देशात आपत्ती निरीक्षण व शहर नियोजनासाठी वापरले जाणार आहेत.
इस्रोने या वर्षी व्यावसायिक उड्डाणांची हॅटट्रिक केली असून जुलै व सप्टेंबरमध्ये अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण ११ उपग्रह सोडण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी २९ प्रक्षेपकाने हे उपग्रह ५५० कि.मी.च्या कक्षेत नेऊन सोडले. सायंकाळी सहा वाजता हे उड्डाण झाले व त्यानंतर २१ मिनिटांत हे उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी उड्डाणाचे स्वागत केले आहे.
२०१६ मध्ये आम्ही संदेशवहन व निरीक्षण उपग्रह सोडणार आहेत व आणखी चांगली कामगिरी करून दाखवू, असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले. - See more at: http://www.loksatta.com/desh-videsh-news/six-satellites-in-space-at-the-same-time-in-singapore-1172342/#sthash.sDtyVNlD.dpuf
सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात
भारताने आज पन्नासावे यशस्वी उड्डाण साजरे करताना सिंगापूरचे सहा उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) ही मोठी कामगिरी असून त्यातून आपल्या देशाला परकीय चलनही प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. सिंगापूरचे हे उपग्रह त्या देशात आपत्ती निरीक्षण व शहर नियोजनासाठी वापरले जाणार आहेत.
इस्रोने या वर्षी व्यावसायिक उड्डाणांची हॅटट्रिक केली असून जुलै व सप्टेंबरमध्ये अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण ११ उपग्रह सोडण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसएलव्ही सी २९ प्रक्षेपकाने हे उपग्रह ५५० कि.मी.च्या कक्षेत नेऊन सोडले. सायंकाळी सहा वाजता हे उड्डाण झाले व त्यानंतर २१ मिनिटांत हे उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी उड्डाणाचे स्वागत केले आहे.
२०१६ मध्ये आम्ही संदेशवहन व निरीक्षण उपग्रह सोडणार आहेत व आणखी चांगली कामगिरी करून दाखवू, असे इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले. - See more at: http://www.loksatta.com/desh-videsh-news/six-satellites-in-space-at-the-same-time-in-singapore-1172342/#sthash.sDtyVNlD.dpuf
निवडणुकीपूर्वीची घोषणा-

पाकिस्तानला धडा शिकवू .
(म्हणजे नेमके काय करणार होते ?)

निवडून आल्यावरची घोषणा-

युध्द हा एकमेव पर्याय नाही.
(मग पर्याय काय, परस्पर बोलणी, तुम्ही तर थोड काही खुट्ट झालं की पाकिस्तानशी कट्टी घेता.)

पाकिस्तान धडा शिको की न शिको,
भारतीय जनता मात्र एक चांगला धडा शिकली,
लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खर समजू नये.

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

अरे ओळखलेत का मला ?
नाही ना ?
अहो मी आहे रवींद्र पाटील . पाटलाचे पोर .
शिवरायांचे रक्त अंगात असलेला मी होतो एक
मुंबई पोलीस . प्राण जाय पर वचन न जाय हा
माझा असली बाणा . मरेस्तोवर जपला मी .
लाखो, करोडो रुपयांचे आमिष झुगारून मी ठाम
राहिलो अखेरपर्यंत .
सलमान खानच्या लँड क्रूझरने २८ सप्टेंबर २००२ या
दिवशी पाच जणांना चिरडले तेव्हा या घटनेची
तक्रार नोंदवली होती सलमानचा अंगरक्षक
असलेल्या मीच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील..
हो तोच तो मी रवींद्र ! एक पोलिस आणि
नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडलेल्या
माझ्यावर मात्र साक्ष फिरवण्यासाठी
कमालीचा दबाव आला,
नोकरीही गमवावी लागली. बेरोजगार
झाल्यानंतर घरातून बाहेर पडावे लागले. मी माझा
आयुष्यातील अखेरचा काळ रस्त्यावर अक्षरशः
भीक मागून काढला आणि टीबीने खंगून मी
आपला जीव सोडला . .
१९९८च्या सुमारास अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याने
अभिनेता सलमान खान याला मुंबई पोलिसांकडून
संरक्षण पुरविण्यात आले.
कॉन्स्टेबल म्हणून मला सलमानच्या संरक्षणासाठी
तैनात करण्यात आले. २८ सप्टेंबरच्या रात्री मी
सलमानसोबत होतो . सलमान मद्यधुंद अवस्थेत
असताना मी त्याला गाडी न चालवण्याचा
सल्ला दिला. परंतु, सलमानने तो धुडकावून भरधाव
वेगात गाडी चालवण्यास सुरुवात केली.
अखेर वांद्र्यातील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीवर
जाऊन सलमानची लँड क्रूझर आदळली. या
अपघातात एक ठार आणि चार जखमी झाले. या
अपघाताची माहिती मीच वांद्रे पोलिस
स्टेशनमध्ये दिली. त्यावरूनच एफआयआर
नोंदविण्यात आला. मीच सुनावणी दरम्यान
सलमान गाडी चालवत असल्याची साक्ष
दिली.त्यानंतर या हाय-प्रोफाईल प्रकरणात
साक्ष देण्याचे परिणाम मला भोगावे लागले.
२००६ मध्ये मी अचानक मला 'बेपत्ता' करण्यात
आले . माझे एकाएकी गायब होणे सर्वांनाच
चक्रावणारे होते. सुनावणीदरम्यान सतत गैरहजर
राहिल्याचा ठपका ठेवत कोर्टाने मला अटक
करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, क्राइम ब्रँचने
मार्च २००६ रोजी मला महाबळेश्वर येथून अटक केले.
माझी रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात
आली. मला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माझ्या डोक्यावर
छप्परही राहिले नाही. एकेकाळी कर्तव्यदक्ष
म्हणून गौरव झालेला मी पाटील २००७ मध्ये
शिवडीतील रस्त्यावर भीक मागताना आढळलो .
एकेकाळी पिळदार शरीरयष्टी असलेला मी ड्रग
रेझिस्टंट टीबीने खंगलो होतो . अखेरच्या
दिवसांतही मी मित्रांना आपण साक्षीवर ठाम
असल्याचे सांगत होतो . अखेर ३ ऑक्टोबर २००७
रोजी शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये माझा
मृत्यू झाला. सुपरस्टारला गजाआड पाठवण्याइतके
महत्त्व असलेल्या साक्षीवर ठाम राहण्याची
किंमत मला मोजावी लागली.
माणसांच्या आत एक सैतान दडलेला असतो . हे मी
प्रत्यक्ष पाहिले आहे. भावनेपेक्षा कर्तव्य नेहमीच
मोठे असते . दुर्दैवाने जिवंत असताना माझ्या
लढाईला यश आले नाही . मी मेल्यानंतरही न्याय
मिळाला नाही ..
असो, पुढचा जन्म मिळाला तर नक्कीच पुन्हा
रवींद्र पाटील होईन आणि माजलेल्या अनेक
सलमानला गजाआड करीन .
चला ,विचार करा .
निरोप घेतो तुमचाच
रविंद्र पाटील(मृत )

मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

देवेन्द्रा, अजब तुझे सरकार,
कुठे घेऊन चाललायस  महाराष्ट्र माझा ?
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पालक मंत्र्यांचे जेलभरो आंदोलन,
मंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तर सोलापूरकर जनता जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूने,
पोलिस म्हणतात मंत्र्यांना अटक केली,
मुख्यमंत्री म्हणतात अटक झाली नाही.
 काय चाललय काय ? सुशासन की खेळखंडोबा ?

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

पुरस्कार हे ठराविक वयात किंवा योग्य वेळी मिळाले तरच ते औचित्याला धरून असतात. हे औचित्याचे भान किमान पुरस्कार देणाऱ्यांनी तरी बाळगावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तसे घडतेच असे नाही. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या बळावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना वयाच्या ९३ व्या वर्षी सरकारने रविवारी पद्विभूषण हा सन्मान प्रदान केला. हा सोहळा ज्यांनी बघितला त्यांच्या मनात हा औचित्याचा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असणार. अभिनयाला अलविदा करून काही दशके लोटलेल्या या महान कलाकाराला इतक्या गलितगात्र अवस्थेत सन्मानित करून सरकारला नेमके काय साधायचे आहे?, असा प्रश्नच अनेकांना पडला. आपल्याला नेमके काय दिले जात आहे, हे सुध्दा दिलीपकुमारांना कळले नसेल. हाच सन्मान त्यांची कारकिर्द बहरात असताना वा अखेरच्या टप्प्यात सुध्दा देता आला असता. तसे न करता आता सन्मानित करून सरकारने औपचारिकता तेवढी पूर्ण केली, असेच आता म्हणावे लागेल. - See more at: http://www.loksatta.com/e-edit-news/legendary-actor-dilip-kumar-presented-the-padma-vibhushan-1170394/#sthash.m3XTyVuS.dpuf
ही बार्टी (BARTI) की Adverti ? पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था नामक संस्थेच्या दर ३-४ दिवसाआड वर्तमानपत्रातून जाहिराती येत असतात. या जाहिराती कधी लहान तर कधीकधी पाव पेज व अर्धापेज सुद्धा असतात. इतक्या जाहिराती देणारी बहुधा महाराष्ट्रातील BARTI एकमेव संस्था असावी. आपल्याला मिळत असलेल्या निधीपैकी बहुतांश रक्कम ही संस्था जाहिरातींवर खर्च करत असावी असे वाटते. संस्थेतील अधिकाऱ्यांचे व वृत्तपत्रातील मार्केटिंग ऑफिसरचे काही लागे बांधे असावे असा मला दाट संशय येतो. एकाच दिवशी एकाच वृत्तपत्रातून एकापेक्षा जास्त (दोन किंवा तीन जाहिरातीसुद्धा) आढळून आल्या आहेत. मागासवर्गीयांचे कल्याण करण्यापेक्षा संस्थेत काम करणारी मंडळी स्वकल्याण व वृत्तपत्र कल्याण करण्यात मग्न दिसतात.   




पुरस्कार हे ठराविक वयात किंवा योग्य वेळी मिळाले तरच ते औचित्याला धरून असतात. हे औचित्याचे भान किमान पुरस्कार देणाऱ्यांनी तरी बाळगावे, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी तसे घडतेच असे नाही. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या बळावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना वयाच्या ९३ व्या वर्षी सरकारने रविवारी पद्विभूषण हा सन्मान प्रदान केला. हा सोहळा ज्यांनी बघितला त्यांच्या मनात हा औचित्याचा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असणार. अभिनयाला अलविदा करून काही दशके लोटलेल्या या महान कलाकाराला इतक्या गलितगात्र अवस्थेत सन्मानित करून सरकारला नेमके काय साधायचे आहे?, असा प्रश्नच अनेकांना पडला. आपल्याला नेमके काय दिले जात आहे, हे सुध्दा दिलीपकुमारांना कळले नसेल. हाच सन्मान त्यांची कारकिर्द बहरात असताना वा अखेरच्या टप्प्यात सुध्दा देता आला असता. तसे न करता आता सन्मानित करून सरकारने औपचारिकता तेवढी पूर्ण केली, असेच आता म्हणावे लागेल. - See more at: http://www.loksatta.com/e-edit-news/legendary-actor-dilip-kumar-presented-the-padma-vibhushan-1170394/#sthash.m3XTyVuS.dpufउशिराचे 
 या दोन बातम्यांची सांगड कशी घालायची ?
परवा वाचले की भारतीय रेल्वे सेवेत दर तिसऱ्या दिवशी रूळ तुटतो.
आणि काल वाचले की सुमारे एक लाख कोटी (१,००,रुपये खर्च करून (कर्ज काढून ) ५०० किलोमीटर बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने धावणारी बुलेट ट्रेन सुरु होणार आहे.

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एकमेकांना भेटू शकतात. दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकमेकांना भेटू शकता. आपले पंतप्रधान बोलणी करू शकतात। मग दोन्ही देशाचे संघ मालिका खेळू शकत नाहीत ?

नॅशनलहेरॉल्ड प्रकरण

नॅशनलहेरॉल्ड प्रकरणात वादात अडकलेल्या काँग्रेसने आपल्या नेतृत्वाच्या बचावासाठी कायद्यातील तज्ज्ञांना मैदानात उतरवले आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता पी. चिदंबरम आणि अश्विनीकुमार यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. गांधींवरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
चिदंबरम रविवारी म्हणाले, या व्यवहारात काहीही गैर नाही. कोणताही लाभ घेता येणार नाही अशी ही कंपनी आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वरूपात एक रुपयाचाही लाभ कोणाला मिळू शकत नाही. दुसरीकडे अश्विनीकुमार म्हणाले, काँग्रेस नेतृत्वावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सर्व प्रकारचे व्यवहार वैध स्वरूपातील आहेत. पटियाला हाऊस कोर्टाने भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवर सोनिया, राहुलसह अन्य नेत्यांना समन्स जारी केले होते. वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता १९ डिसेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर व्हावे लागेल. या मुद्द्यावर गेल्या आठवड्यापासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. भाजप आपल्या निधीतून मासिक चालवते. त्यात तोटा दाखवल्यास ते योग्य आणि पुण्यकर्म ठरते. परंतु तेच नॅशनल हेरॉल्डमध्ये घडत असल्यास ते चुकीचे आणि बेकायदा ठरते. हा दुटप्पीपणा आहे, कपिल सीब्बल म्हणाले होते.

 

त्यांच्यासाठी नवलाई आपल्यासाठी जन्मजात म्हणून दुर्लक्ष. 


आपण गांधी, नेहरू, आंबेडकर व अन्य राष्ट्रपुरुषांचे शतश: आभार मानले पाहिजे भारतीय स्त्रियांना  सौदी महिलांसारखा संघर्ष करावा लागला नाही. तेथे पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला. ताजी बातमी आली तेंव्हा पाच महिला निवडून आल्याचे जाहीर झाले आहे. अर्थात हे हक्क फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते आहेत. चला सुरवात तर झाली.

 एक 'सुंदर' विचार 

(दैनिक लोकसत्ता, दिनांक १४ डिसेंबर  मधील लेख )
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे. - See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.wgLW6kiO.dpuf
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे. - See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.wgLW6kiO.dpuf
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे.
First Published on December 14, 2015 1:49 am
Web Title: article on sunder pichai support muslim
- See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.woiysBEV.dpufएक एक एक 
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता. असा स्वर्ग की जेथे मन भयमुक्त असेल. पण या भयावर मात करणे ही फारच अवघड बाब. आजूबाजूला बॉम्ब फुटत असताना, गोळ्यांनी माणसांच्या देहांची चाळण होत असताना माणसांना माणसांची भीती वाटणारच, क्रोध येणारच. अशा परिस्थितीत विवेकाचा आवाजही शत्रुवत वाटू लागतो. तो मांडणारी माणसे द्रोही वाटू लागतात. पण सगळेच संपवायचे नसेल, तर हा आवाज कोणी तरी उठवावाच लागतो. हे काम समाजातील विचारीजनांचे असते. धीमंतांचे, श्रीमंतांचे, कलावंतांचे, उद्योजकांचे आणि नेत्यांचे असते. मार्क झकरबर्गने काल ते केले. आज ‘गुगल’चे सुंदर पिचाई करीत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. आपल्या भोवतीचे जग चांगले जगण्यालायक असावे हा त्यांचा स्वार्थ आहे. आयन रँड यांच्यासारखी तत्त्ववेत्ती ज्या स्वार्थाला माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक मानते तो हा पवित्र स्वार्थ आहे. त्याचेच दुसरे नाव परमार्थ. फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग आपल्या फेसबुकवरील लेखातून जेव्हा मुस्लिमांबाबत सहानुभूती व्यक्त करतात; ‘आपण आशा सोडता कामा नये. आपण एकमेकांसोबत उभे राहिलो, एकमेकांतील चांगुलपणा पाहिला, तरच आपण सर्वासाठी एक चांगले जग निर्माण करू शकू.’ अशी भावना व्यक्त करतात तेव्हा त्यात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चाच निनाद असतो. अपत्यप्राप्तीनंतर माणसे बदलतात. अधिक गांभीर्याने आयुष्याकडे पाहू लागतात. झकरबर्ग यांचेही तेच झाले आहे. आपल्या आयुष्याची कमाई समाजावर उधळून टाकण्याइतका त्यांचा स्वार्थ या अपत्यप्राप्तीनंतर प्रबळ झाला आहे. याच स्वार्थाने त्यांना पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियायी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अमेरिकाच नव्हे, तर जगभरात वाजू लागलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषाची ‘ट्रम्पे’टची भेसूर कुरूपता लक्षात आली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या आटापिटा करीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकाबंदी करण्याची मागणी केली. एरवी कट्टरतावाद्यांची कावकाव म्हणून ती दुर्लक्षिता आली असती. पण त्या मागणीला अमेरिकेतीलच नव्हे, तर अमेरिका हा आपला स्वर्ग मानणाऱ्या भारतीय राष्ट्रभक्तांमधूनही पािठबा मिळाला. स्थितप्रज्ञाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना आहे. काही धर्माधांच्या पायी त्या धर्माचे सगळे अनुयायीच तिरस्करणीय ठरविण्याचा हा प्रकार सुंदर पिचाई यांच्यासारख्या संवेदनशील उद्योजकाचेही मन हलवून गेला. ‘अलीकडे बातम्यांमधून जे दिसते आहे, जी असहिष्णू चर्चा सुरू आहे ती मन विषण्ण करणारी आहे.’ हे सुंदरराजन यांचे शब्द. जगभरातील मुस्लिमांबाबत सहवेदना व्यक्त करताना त्यांना क्षणभर या असहिष्णुतेचीही भीती वाटली होती. असहिष्णुतेवरील टीकेने त्या चच्रेत तेलच ओतले जाते असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. पण अखेर टीकेची पर्वा न करता त्यांनी लिहिले की, ‘भयाला आपल्या मूल्यांचा पराभव करू देऊया नको!’ डोनाल्ड ट्रम्प कदाचित उद्या अमेरिकेचे अध्यक्षही होतील, पण सुंदरराजन यांनी त्यांनाही चपराक देण्याचे धाडस केले. त्यांच्या आगामी भारतदौऱ्यात त्यांच्याकडून किमान ही बाब तरी येथील उद्योजकांनी शिकावी. कदाचित हे करताना त्यांना छद्मधर्मनिरपेक्षतावादी म्हणून हिणवले जाईल. मार्क वा सुंदरराजन यांचीही त्यातून सुटका झालेली नाही, पण तरीही ते आपल्या विचारांशी ताठ उभे आहेत. ते पाहणे हे खूपच सुंदर आहे. माणसावरचा विश्वास वाढवणारे आहे.
First Published on December 14, 2015 1:49 am
Web Title: article on sunder pichai support muslim
- See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-sunder-pichai-support-muslim-1170177/#sthash.woiysBEV.dpuf
निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो, हे लोकसभा आणि विधानसभेच्या अलीकडच्या निवडणुकीनंतर पुरते स्पष्ट झाले आहे. तरीही, अशा घोषणा जनता गांभीर्याने घेते अशा समजुतीचा पगडा राज्यकर्त्यांच्या मनावर कायम असावा, अशी शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली आहे. वीस वर्षांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अशाच काही घोषणा करून निवडणुकीचे वारे भाजपच्या दिशेने वळविले होते. ज्या गोष्टी जनतेला आवडत नाहीत, त्या समूळ नष्ट करण्याचे केवळ स्वप्नरंजनदेखील जनतेला तात्पुरते पुरेसे असते, हे गोपीनाथ मुंडे यांनी ओळखले आणि ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ व ‘भ्रष्टाचाराविरोधात ट्रकभर पुरावे’ हे त्या निवडणुकीतील परवलीचे शब्द बनवून भाजप-सेनेच्या युती राजकारणासाठी अनुकूल हवा निर्माण केली. पुढे सत्ता आल्यानंतर हे चित्र फारसे बदलले नाहीच. गुन्हेगारी विश्वाचा ‘डॉन’ दाऊद इब्राहिम याला फरफटत आणण्याची मुंडे यांची तेव्हाची घोषणा गेल्या वीस वर्षांत केवळ आठवणीच्या कप्प्यात ठेवण्यापुरतीच उरली असताना, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुंडे यांच्याच आवेशात तीच घोषणा केल्याने, चुनावी जुमल्याचा आता सत्ताकारणातही प्रवेश झाल्याचे मानता येईल. दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणण्यासाठी आजवरच्या साऱ्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून फारशी दाद दिली गेलेली नाही. तरी फडणवीस यांनी पुन्हा दाऊदला आणण्याची प्रतिज्ञा करणे याला केवळ राजकीय स्वप्नरंजनापलीकडे फारसे महत्त्व राहणार नाही. अशा प्रतिज्ञा करून तात्पुरत्या टाळ्या मिळविणे हे नाकर्त्यां राज्यकर्त्यांसाठी सोयीचे असते. ज्याला प्रत्यक्षात काहीच करावयाचे नसते, त्याने केवळ भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आणि जनतेला स्वप्ने दाखवत त्यावर स्वत: स्वार होऊन कसा तरी राज्याचा गाडा हाकत सुटावे. पण राज्यासमोर समस्यांचे डोंगर उभे असताना केवळ त्याच जुन्या स्वप्नांना जिवंत करून त्यावर जनतेला झुलवत ठेवण्याचा नवा प्रयोग खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू करावा हे काहीसे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. दाऊद इब्राहिम हा महाराष्ट्राचा कट्टर वैरी आहे. महाराष्ट्रातील शेकडो निरपराधांचे बळी घेणाऱ्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकांचा तो पहिला सूत्रधार आहे. दाऊदच्या गुन्हेगारी कारवाया रोखून महाराष्ट्र भयमुक्त करणे ही सरकारची जबाबदारीच आहे. दाऊदच्या सशर्त शरणागतीचा एक प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी फेटाळला होता. त्यानंतर दाऊदचा काटा काढण्यासाठी त्याच्याच विश्वातील काहींचा वापर करण्याची शक्कलही लढविली गेली. आता दाऊदला भारतात आणण्यासाठी सीबीआयनेही कंबर कसली आहे. सुषमा स्वराज यांच्या ताज्या पाकिस्तान भेटीमुळे फडणवीसांच्या आशा पालवलेल्या असल्या तरीही त्यांनी ही कामगिरी केंद्र सरकारवर सोपविलेलीच बरी. महाराष्ट्राच्या कपाळावर अनेक अन्य समस्यांचे जाळे विणलेले आहे. त्यात सामान्य माणूस गुरफटून गेला आहे. दाऊदला फरफटत आणण्याच्या शिळ्या घोषणेला नवा ऊत आणण्याने जनतेला आता नवा उत्साह वाटणार नाही. लहानमोठय़ा समस्यांपासून जनतेला मुक्ती हवी आहे. फडणवीसांचे त्याला प्राधान्य असायला हवे. - See more at: http://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-cm-devendra-fadnavis-1170175/#sthash.QNHJy68U.dpuf

सोयीचे ते लक्षात ठेवा, गैरसोयीचे ते विसरा. ………. 

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल म्हणतात की ते शीखविरोधी दंगल कधी विसरू शकणार नाही. (वृत्तपत्रांमधूनआज प्रकाशित झालेली बातमी) पण बादल हे त्यांच्याच राज्यात दहा वर्षे खलिस्तानवाद्यांनी जो धुमाकूळ घातला होता व त्यादरम्यान हजारो निरपराध नागरिकांचा बळी गेला त्याबद्दल मात्र ते काहीच बोलत नाहीत. भिद्रांवाले नावाच्या तथाकथित महंताने सुवर्णमंदिरात आपले बस्तान मांडून शिखांच्या पवित्र स्थळाला किल्याचे स्वरूप आणले होते. अखेर पोलादी महिला इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना 'ऑपरेशन ब्लू स्टार' मोहीम आखून व सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवून पंजाबला या दहशतवादापासून मुक्ती मिळवून दिली.  त्यासाठी इंदिराजींना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. लष्करी कारवाईचा बदला म्हणून त्यांच्या सोबतच या मोहिमेच्या काळात लष्कर प्रमुख असलेले जनरल वैद्य यांची सुद्धा अतिरेक्यांनी भरदिवसा पुण्यात हत्या केली. विशेष म्हणजे इंदिराजींच्या खुन्यांना हुतात्मा मानणारा एक वर्ग पंजाबमध्ये आहे व खुन्यांच्या नातेवाईकांचा वेळोवेळी सत्कारही केल्या जातो. त्याबद्दल बादल कधी बोलतांना दिसत नाहीत. शीखविरोधी दंगल १९८४ सालची. म्हणजे ३१ वर्षांपूर्वींची. बादल ती विसरू शकत नाहोत. दहा बारा वर्षांपूर्वीची जातीय दंगल मात्र बादल विसरू शकतात. हे बादल पंजाबचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री आहे. आणि सुनबाई केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत याला घराणे शाही म्हणता येणार नाही कारण त्यांचे आडनाव बादल आहे, गांधी नाही. घराणेशाही फक्त गांधी घराण्यातच असते.
राजेंद्र कडू
परवा वाचलेले आणखी एक ट्वीट,
……  कुण्या ….. खान नामक चित्रपट कलावंताने चेन्नई पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत केली.
पण कुण्या …. खेर नामक पंडिताने काही दिल्याची बातमी अजून पहिली नाही.








मधु किश्वर यांचे ट्वीट आणि त्यावरील माझी प्रतिक्रिया ………
"सलमानऐवजी आमिर खान असला असता तर, 
त्याने मुस्लिम असल्यामुळे मला त्रास दिल्याचा आरोप केला असता. 
सलमानने कधीच मुस्लिम कार्ड वापरले नाही.
{मधूकिश्वर @madhukishwar "

माझी प्रतिक्रिया - सलमानने मुस्लिम कार्ड वापरले नाही, 
याबद्दल त्यांचे कौतुक आहे
पण त्याने जर 'दुसरे' कुठले कार्ड वापरले असेल तर मात्र ते काळजी करण्यासारखे आहे. - मी

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

शेतकऱ्यांसारखे लहान मासे जाळ्यात,

सूटबूटवाल्यांसाठी समुद्र मोकळा. 

मोठ्या डिफाॅल्टरकडे बँकांचे ६४,३०० कोटी बाकी : सिन्हा
वृत्तसंस्था | नवीदिल्ली
मोठ्या डिफॉल्टरकडे सरकारी बँकांचे ६४,३०० कोटी रुपये येणे बाकी आहेत, तर ११५ अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये बँक अधिकाऱ्यांनी कर्जधारकांना फायदा मिळवून देण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत शुक्रवारी ही माहिती दिली. शेड्युल्ड व्यावसायिक बँँकांच्या अडकलेल्या कर्जाचा आकडादेखील वाढून ३.४७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.
सिन्हा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले की, विलफुल डिफॉल्टरांनी (मुद्दाम कर्ज बुडवणारे) विविध बँकांकडून २५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज घेतले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत अशा डिफॉल्टरची संख्या ७,२६५ होती. यांच्याकडे एकूण ६४,३३९.५९ कोटी रुपये बाकी आहेत. यातील १,६२४ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे, ज्यांच्याकडे १६,६०१.९० कोटी रुपये बाकी आहेत.(दिव्य मराठी)
अमेरिकी कोर्टाने मागवले मोदी यांचे व्हिसा रेकॉर्ड
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या व्हिसासंबंधी सर्व दस्तऐवज फेब्रुवारी २०१६ पर्यंत सादर करण्याचे आदेश एका अमेरिकी कोर्टाने तेथील परराष्ट्र खात्याला दिले अाहेत. यात मोदींवरील अमेरिका प्रवेशबंदी उठवण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयाच्या रेकॉर्डचाही समावेश आहे. सिख्स फॉर जस्टिस संस्थेच्या तक्रारीवरून कोर्टाने हा आदेश दिला. सदर्न डिस्ट्रिक्ट आॅफ न्यूयॉर्कचे जज जाॅन जी. कोएल्टी यांनी डिसेंबरच्या निकालात हे रेकाॅर्ड मागवले आहे. ते म्हणाले, विभागाने प्राथमिक दस्तऐवज जानेवारी २०१६ चा पंधरवडा आणि पूर्ण माहिती फेब्रुवारी २०१६ पर्यंत द्यावी.
पीएमझाल्यानंतर सूट
मोदींना आधी अमेरिकेचा पर्यटन व्हिसा दिला होता. २००५ मध्ये तो परत घेण्यात आला. मे २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान बनल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ओबामांनी तत्काळ त्यांचे अभिनंदनच नव्हे तर त्यांना अमेरिका दौऱ्याचेही निमंत्रण दिले होते. अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये व्हिसा बंदी असलेले मोदी हे एकमेव व्यक्ती होते. ते पंतप्रधान बनताच त्यांना या कायद्यातून सूट देण्यात आली. (दिव्यमराठी)
 

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

यालाच मगरीचे अश्रू  असे म्हणतात काय ?
शिकार केल्यावर ती खातांना मगरीच्या डोळ्यात अश्रू येतात असे जाणकार सांगतात.
त्यांनी नुकतेच असे विधान आहे की आधीच्या सुलतानाने करून ठेवलेले कर्ज फेडण्यातच तीन वर्षे जातील. मात्र एव्हढी बिकट परिस्थिती असूनसुद्धा "राज्याभिषेकावर सुमारे  एक कोटी रुपये का उधळले   व नवनियुक्त सरदारांनी  दालने सुशोभित करण्यासाठी किती कोटींची उधळण का केली" याबद्दल मुग गिळून  आहेत .हे कर्ज फिटेपर्यंत आपण आपले आपले सरदार कुठली काटकसर  करणार आहोत हेही त्यांनी सांगितले असते तर  रयतेला थोडे  'अच्छे' वाटले असते.

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

दौरा की पर्यटन ?
आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा तीन (?) दिवसांचा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
पैकी पहिल्या दिवशी संध्याकाळी नागपूरवरून येउन परतवाड्याच्या विश्रामगृहावर (फक्त) मुक्काम, ती संध्याकाळ राखीव. म्हणजे हा दिवस भाकड गेला.
दुसऱ्या दिवशी सेमाडोह येथे मुक्काम तर तिसऱ्या दिवशी चिखलदरा येथे मुक्काम. 
म्हणजे एक दिवस वन पर्यटन तर दुसऱ्या दिवशी गिरीस्थान (हिल स्टेशन) पर्यटन. हिवाळी अधिवेशन म्हणजे पिकनिक म्हणतात ते यामुळेच
काल रात्री मला स्वप्न पडले. " हिट & रन ' प्रकरणावर हिंदीमध्ये कुणी निर्माता चित्रपट काढणार आहे. रवींद्र पाटलाच्या भुमिकेसाठी " सल्लू" ला घ्यायचा विचार करतोय.

रवींद्र पाटील, एक संपूर्ण शोकांतिका
रवींद्र पाटील, एक संपूर्ण शोकांतिका. .........

‘रवींद्र पाटील यांची साक्ष निर्थक,
हिट अँड रन’ खटल्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून सलमानचा तत्कालीन सुरक्षारक्षक हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही साक्ष ग्राह्य़ धरता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सलमानला सगळ्या आरोपांतून मुक्त केले आहे. अपघात घडला तेव्हा सलमान मोटार चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी साक्ष रवींद्र पाटील यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटीलचे नैराश्यामुळे आणि क्षयरोगामुळे निधन झाले.

एफआयआर दाखल
रवींद्र पाटीलनेच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल होता. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये तो कार्यरत होता. त्याचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा पोलीस दलातच कार्यरत होते.

एकमेव साक्षीदार
रवींद्र हा या प्रकरणातील महत्त्वाचा आणि एकमेव साक्षीदार होता. त्याने वांद्रे कोर्टात सलमानने जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. त्या वेळी तो मद्य प्यायलेला होता आणि आपण त्याला त्याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.

दबाव वाढला
रवींद्र पाटीलने साक्ष दिल्यानंतर त्याच्यावरचा दबाव वाढला होता. तो न्यायालयात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाही घाबरत होता. त्याच्यावरच्या वाढत्या दबावामुळेच त्याला नराश्याने घेरले.
पोलिसांचीच भीती

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रवींद्रला नोकरीवरून काढले होते. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळे रवींद्रच्या नराश्यात आणखीनच भर पडली. त्याने मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.

कुटुंबही दुरावले

मुंबई सोडल्यानंतर रवींद्र अनेकदा लपूनछपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा सल्ला दिला होता, पण रवींद्रने त्यांचे ऐकले नाही.

साक्ष बदलण्यासाठी दबाव
रवींद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी त्याच्यावर खूप जास्त दबाव होता, परंतु त्याने
शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष
बदलली नाही. कुठलीही लाच त्याने स्वीकारली नाही की त्याने धमक्यांनाही भीक घातली नाही.

अनुपस्थितीवरून अटकही
सलमान खान प्रकरणात न्यायालयात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला तुरुंगात धाडण्यात आले. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत रवींद्रने आपल्याला तुरुंगात सराईत गुन्हेगारांपासून दूर ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती, पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.

भीक मागण्याची वेळ
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रवींद्र बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जाते.

दारू आणि क्षयरोगाने बळी
रवींद्र २००७ मध्ये शिवडी पालिकेच्या रुग्णालयात सापडला. अतिमद्यपानामुळे त्याला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नव्हता. अखेर याच रुग्णालयात त्याने ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. या वेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपकीही कोणीही उपस्थित नव्हते.

साक्ष व्यर्थ!
रवींद्र पाटीलच्या मृत्यूनंतर २०१४ साली सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ‘हिट अँड रन’ खटला सत्र न्यायालयात सुरू झाला. त्या वेळी सत्र न्यायालयाने रवींद्रने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे रवींद्रला मृत्यूनंतर का होईना न्याय मिळाला, असा एक मतप्रवाह होता. उच्च न्यायालयाने याप्रकरणी रवींद्रने दिलेली साक्ष ग्राह्य़ धरण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने सतत साक्ष बदलल्याने त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या रवींद्रची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. अखेर साक्षी-पुराव्यांअभावी सलमानवर कोणतेही आरोप न लावता त्याची मुक्तता करण्यात आली.(loksatta)
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/one-tragedy-ravindra-patil-1169388/#sthash.c8S4qfS1.dpuf
हिट अँड रन’ खटल्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून सलमानचा तत्कालीन सुरक्षारक्षक हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही साक्ष ग्राह्य़ धरता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सलमानला सगळ्या आरोपांतून मुक्त केले आहे. अपघात घडला तेव्हा सलमान मोटार चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी साक्ष रवींद्र पाटील यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटीलचे नैराश्यामुळे आणि क्षयरोगामुळे निधन झाले.
‘रवींद्र पाटील यांची साक्ष निर्थक,
एफआयआर दाखल
रवींद्र पाटीलनेच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल होता. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये तो कार्यरत होता. त्याचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा पोलीस दलातच कार्यरत होते.
ल्लएकमेव साक्षीदार
रवींद्र हा या प्रकरणातील महत्त्वाचा आणि एकमेव साक्षीदार होता. त्याने वांद्रे कोर्टात सलमानने जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. त्या वेळी तो मद्य प्यायलेला होता आणि आपण त्याला त्याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
ल्लदबाव वाढला
रवींद्र पाटीलने साक्ष दिल्यानंतर त्याच्यावरचा दबाव वाढला होता. तो न्यायालयात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाही घाबरत होता. त्याच्यावरच्या वाढत्या दबावामुळेच त्याला नराश्याने घेरले.
ल्लपोलिसांचीच भीती
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रवींद्रला नोकरीवरून काढले होते. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळे रवींद्रच्या नराश्यात आणखीनच भर पडली. त्याने मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
ल्लकुटुंबही दुरावले
मुंबई सोडल्यानंतर रवींद्र अनेकदा लपूनछपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा सल्ला दिला होता, पण रवींद्रने त्यांचे ऐकले नाही.
ल्लसाक्ष बदलण्यासाठी दबाव
रवींद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी त्याच्यावर खूप जास्त दबाव होता, परंतु त्याने
शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष
बदलली नाही. कुठलीही लाच त्याने स्वीकारली नाही की त्याने धमक्यांनाही भीक घातली नाही.
ल्लअनुपस्थितीवरून अटकही
सलमान खान प्रकरणात न्यायालयात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला तुरुंगात धाडण्यात आले. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत रवींद्रने आपल्याला तुरुंगात सराईत गुन्हेगारांपासून दूर ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती, पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
ल्लभीक मागण्याची वेळ
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रवींद्र बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जाते.
ल्लदारू आणि क्षयरोगाने बळी
रवींद्र २००७ मध्ये शिवडी पालिकेच्या रुग्णालयात सापडला. अतिमद्यपानामुळे त्याला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नव्हता. अखेर याच रुग्णालयात त्याने ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. या वेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपकीही कोणीही उपस्थित नव्हते.
ल्लसाक्ष व्यर्थ!
रवींद्र पाटीलच्या मृत्यूनंतर २०१४ साली सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ‘हिट अँड रन’ खटला सत्र न्यायालयात सुरू झाला. त्या वेळी सत्र न्यायालयाने रवींद्रने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे रवींद्रला मृत्यूनंतर का होईना न्याय मिळाला, असा एक मतप्रवाह होता. उच्च न्यायालयाने याप्रकरणी रवींद्रने दिलेली साक्ष ग्राह्य़ धरण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने सतत साक्ष बदलल्याने त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या रवींद्रची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. अखेर साक्षी-पुराव्यांअभावी सलमानवर कोणतेही आरोप न लावता त्याची मुक्तता करण्यात आली.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/one-tragedy-ravindra-patil-1169388/#sthash.c8S4qfS1.dpuf
हिट अँड रन’ खटल्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून सलमानचा तत्कालीन सुरक्षारक्षक हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही साक्ष ग्राह्य़ धरता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सलमानला सगळ्या आरोपांतून मुक्त केले आहे. अपघात घडला तेव्हा सलमान मोटार चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी साक्ष रवींद्र पाटील यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००७ रोजी रवींद्र पाटीलचे नैराश्यामुळे आणि क्षयरोगामुळे निधन झाले.
‘रवींद्र पाटील यांची साक्ष निर्थक,
एफआयआर दाखल
रवींद्र पाटीलनेच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल होता. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये तो कार्यरत होता. त्याचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा पोलीस दलातच कार्यरत होते.
ल्लएकमेव साक्षीदार
रवींद्र हा या प्रकरणातील महत्त्वाचा आणि एकमेव साक्षीदार होता. त्याने वांद्रे कोर्टात सलमानने जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. त्या वेळी तो मद्य प्यायलेला होता आणि आपण त्याला त्याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
ल्लदबाव वाढला
रवींद्र पाटीलने साक्ष दिल्यानंतर त्याच्यावरचा दबाव वाढला होता. तो न्यायालयात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाही घाबरत होता. त्याच्यावरच्या वाढत्या दबावामुळेच त्याला नराश्याने घेरले.
ल्लपोलिसांचीच भीती
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रवींद्रला नोकरीवरून काढले होते. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळे रवींद्रच्या नराश्यात आणखीनच भर पडली. त्याने मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
ल्लकुटुंबही दुरावले
मुंबई सोडल्यानंतर रवींद्र अनेकदा लपूनछपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा सल्ला दिला होता, पण रवींद्रने त्यांचे ऐकले नाही.
ल्लसाक्ष बदलण्यासाठी दबाव
रवींद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी त्याच्यावर खूप जास्त दबाव होता, परंतु त्याने
शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष
बदलली नाही. कुठलीही लाच त्याने स्वीकारली नाही की त्याने धमक्यांनाही भीक घातली नाही.
ल्लअनुपस्थितीवरून अटकही
सलमान खान प्रकरणात न्यायालयात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला तुरुंगात धाडण्यात आले. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत रवींद्रने आपल्याला तुरुंगात सराईत गुन्हेगारांपासून दूर ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती, पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
ल्लभीक मागण्याची वेळ
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रवींद्र बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जाते.
ल्लदारू आणि क्षयरोगाने बळी
रवींद्र २००७ मध्ये शिवडी पालिकेच्या रुग्णालयात सापडला. अतिमद्यपानामुळे त्याला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नव्हता. अखेर याच रुग्णालयात त्याने ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. या वेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपकीही कोणीही उपस्थित नव्हते.
ल्लसाक्ष व्यर्थ!
रवींद्र पाटीलच्या मृत्यूनंतर २०१४ साली सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ‘हिट अँड रन’ खटला सत्र न्यायालयात सुरू झाला. त्या वेळी सत्र न्यायालयाने रवींद्रने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य़ धरत सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे रवींद्रला मृत्यूनंतर का होईना न्याय मिळाला, असा एक मतप्रवाह होता. उच्च न्यायालयाने याप्रकरणी रवींद्रने दिलेली साक्ष ग्राह्य़ धरण्यास नकार दिला. एवढेच नाही तर त्याने सतत साक्ष बदलल्याने त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या रवींद्रची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. अखेर साक्षी-पुराव्यांअभावी सलमानवर कोणतेही आरोप न लावता त्याची मुक्तता करण्यात आली.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/one-tragedy-ravindra-patil-1169388/#sthash.c8S4qfS1.dpuf