रविवार, ३१ मे, २०१५

 भारतात मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्यामुळे काही मंडळी चिंतीत आहेत. मात्र ही त्यांची चिंता दूर केल्या जाऊ शकते. लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपचे गिरिराज सिंग ( हो तेच ज्यांनी पन्नास हजार रुपयाच्या चोरीची तक्रार दिली होती व चोराजवळून पोलिसांनी दोन तासातच एक कोटी जप्त केले होते) यांनी असे म्हटले होते की मोदींना विरोध करणार्यांनी पाकिस्तानात निधून जावे. मोदींनी याला आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे मोदींची याला मूक संमती होती असे समजावे लागेल. भाजपला निवडणुकीत ३१ टक्के मते मिळाली. म्हणजे भारतातील ६९ टक्के लोकांना पाकीस्तांनात पाठवून दिल्यास यात मुस्लिम बहुसंख्य असतील) भारत हा हिंदू बहुल होईल व पाकिस्तानही हिंदूबहुल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ' आम के आम, गुठलीयोंके दाम .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: