शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

लाळघोटे (चापलूस) कधीच पुरस्कार परत करत नसतात. 

त्यांच्या निष्ठा कुठल्याही तत्वाला वाहिलेल्या नसतात. तर खुर्चीला वाहिलेल्या असतात.
 'भये कोई नृप(राजा) हमे क्या हानी' असे त्यांचे धोरण असते.
एखाद्या तत्वाचा ठामपणे पाठपुरावा करायला एखाद्या सैनिका एव्हढीच हिम्मत लागते. भलेही त्यांच्यासाठी एखादा शौर्य पुरस्कार ठेवला नसेल तरिही.
रोमिला थापर यांनी आणीबाणीला विरोध केला होता व त्या सध्याच्या सरकारच्या विरोधातही बोलत आहेत. सरकार कुठल्याही पक्षाचे असो रामबिलास पासवान मंत्रिमंडळात असतातच. याला म्हणतात तत्वनिष्ठहीन लाळघोटेपणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: