तीन बातम्या ………
१) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्या लोककल्याण व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यावर कुणीही शंका घेऊ शकत नाही.- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह२) नेहरू पुण्यतिथीनिमित्य आयोजित शांतीवनातील कार्यक्रमाला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची अनुपस्थिती मात्र नजरेत भरणारी होती.(लोकसत्ता १५/११/१५)
३) गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याची पुण्यतिथी (१५ नोव्हे) शौर्यादिन म्हणून पनवेल मध्ये साजरी. (२००८ पासून हे सुरु झाले.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा