रविवार, १३ जुलै, २०१४

निवडणुका एक वर्षाकरिता पुढे ढकलाव्या, भीषण दुष्काळाचे सावट लक्षात घेता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एक वर्षाकरिता पुढे ढकलाव्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २७ डिसेंबर पर्यंत आहे असे समजते. त्यानन्तरही सध्याचे मंत्रिमंडळाला काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहू द्यावे किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून एक वर्षांनतर निवडणुका घेत येईल. भयंकर दुष्काळी परिस्थिती असतांनाही निवडणुकांचा खेळ खेळणे  म्हणजे गोरगरीब जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: