रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

फडणवीसांनी विदर्भात ज्या महिला शेतकऱ्याकडे जेवण घेतले होते तिने आत्महत्त्या केली. असाच प्रकार आणखी एका शेतकऱ्याबाबत घडला. परवा मराठवाडयाच्या दुष्काळी पाहणी दौरयानंतर त्याच जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांना विनंती की त्यांनी कृपया दुष्काळी भागाचे दौरे थांबवावेत. तेव्हढेच काही जीव वाचतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: