प्रत्येक वेळेस रेल्वेमंत्र्यांना ट्विट करणे हा गुड गव्हर्नंस निकष असू शकत नाही.
प्रवाश्यांच्या समस्या ट्रेन स्टाफकडून सुटायला हव्यात व आपण त्या सोडवल्या नाहीत तर आपल्यावर कारवाई होईल अशी दहशत प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी निर्माण करायला पाहिजे. लष्कर प्रमुख म्हणाले होते, 'जवानांनी माझ्याकडे तक्रार करावी', हा उपाय नव्हे हे प्रशासनाचे अपयश आहे.
प्रवाश्यांच्या समस्या ट्रेन स्टाफकडून सुटायला हव्यात व आपण त्या सोडवल्या नाहीत तर आपल्यावर कारवाई होईल अशी दहशत प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी निर्माण करायला पाहिजे. लष्कर प्रमुख म्हणाले होते, 'जवानांनी माझ्याकडे तक्रार करावी', हा उपाय नव्हे हे प्रशासनाचे अपयश आहे.
हुकुमाच एक्का आणिबाणीच्या वेळेसचं वापरायचा असतो. खेळाच्या सुरवातीसच नव्हे.