तीन वर्षात एकही पत्रकार परिषद घेण्याचे धाडस मोदी साहेब दाखवू शकले नाहीत
कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कमी आणि लपवण्यासारखेच अधिक आहे.
खरच जर स्वतःच्या कामगिरीवर विश्वास असेल तर एक पत्रकार परिषद घेऊनच दाखवावी साहेबांनी.
खोट्यानाट्या जाहिरातबाजीतून जनतेच्या नजरेत धूळफेक करण्यापेक्षा
सामोरे येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
आहे हिंमत?
डॉ हर्षल कदम यांची पोस्ट.
कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कमी आणि लपवण्यासारखेच अधिक आहे.
खरच जर स्वतःच्या कामगिरीवर विश्वास असेल तर एक पत्रकार परिषद घेऊनच दाखवावी साहेबांनी.
खोट्यानाट्या जाहिरातबाजीतून जनतेच्या नजरेत धूळफेक करण्यापेक्षा
सामोरे येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
आहे हिंमत?
डॉ हर्षल कदम यांची पोस्ट.