मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सनदी अधिकाऱ्यांनी दिलीत तरी चालेल.
सनदी अधिकार्यांशिवाय राज्य कारभार चालू शकत नाही काय?
सनदी अधिकारी आपल्या सेवेत घेणे राज्यांना बंधनकारक आहे काय?
तशी कायदेशीर तरतूद आहे काय किंवा राज्यघटनेत तसा उल्लेख आहे काय?
आमचा एमपीएससी पास झालेला व उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेला मराठी तरुण पस्तीस वर्षांच्या नोकरीत मुख्य सचिवाच्या पदापर्यन्त पोहोचू शकत नाही काय?
कृपया माहितगारांनी यावर प्रकाश टाकावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा