शेवटी पृथ्वीराज चव्हाणच शहाणे ठरले. हरीयाणात मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी. शेवटी पृथ्वीराज चव्हाणच शहाणे ठरले. नागपूरच्या मोदींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. हे सगळे ठरवून झालेले दिसते. मोदींनाही विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री शेजारी बसलेला नको होता. विनाकारण किरकोळ मंडळींना मीडियाकडून जगभर प्रसिद्धी मिळाली असती.
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा