तामिळनाडूत कायमचे स्थायिक व्हायचे असेल तर ........
तुम्हाला तामिळ आलेच पाहिजे.
तीच परिस्थिती दक्षिणेतील सर्व राज्ये, बंगाल, ओरिसा, ईशान्येकडील सर्व राज्ये एव्हढेच काय आपल्या शेजारच्या गुजरातमध्येही आहे.
शिवाजी गायकवाड तामिळ शिकला म्हणून सवाई महानायक होऊ शकला.
महाराष्ट्रात मात्र तुम्ही मराठी न येता नगरसेवक, आमदार, मंत्री आणि महानायक सुद्धा होऊ शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा