गुरुवार, २५ जून, २०२०

१९७५ च्या आंदोलनात लोकनायक जयप्रकाशजी यांनी "पोलिस व लष्करातील सैनिक यानी त्यांच्या वरिष्ठांचे त्यांना चुकीचे वाटणारे आदेश पाळू नये" असे आवाहन केले होते. तरीही इंदिराजींनी त्यांना देशद्रोही म्हटले नाही किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: