बुधवार, २७ मे, २०२०

सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
भारताचा नकाशा पहिला तर असे दिसते की बहुतेक राज्यांच्या राजधान्या राज्याच्या एका टोकाला आहेत. उदा, मुंबई, चेन्नई वगैरे. भारताची राजधानीसुद्धा देशाच्या एका टोकाला आहे. दुसरीकडे जगाचा नकाशा पहिला तर बहुतेक दशांच्या राजधान्या त्या त्या देशाच्या एका टोकाला आहेत. याचे कारण हेच समजावे काय की सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: