तुर्कस्तान या मुस्लिम देशाच्या संसदेत मागील आठवड्यात खासादारान्मध्ये मारामारी झाली. एक महिन्यापूर्वी नेपाळ या हिंदू राष्ट्राच्या संसदेत बारा खासदारांची डोकी फुटली. भारत या सेक्युलर देशाच्या संसदेत फक्त गदारोळ होतो. मुस्लीम किंवा हिंदू देशातील संसदेप्रमाणे मारामारी अजूनपर्यंत झाली नाही. सेक्युलर असण्याचा हा फायदा आहे काय ?
मंगळवार, ३ मार्च, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा