मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

खोटे बोला पण रेटून बोला ……. 


आजच एका स्थानिक वृत्तपत्रात बातमी वाचली. सुब्रमण्यम स्वामींचे विधान प्रसिध्द झाले आहे, ते असे गांधी- "नेहरू कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नाही. नेहरू शिकायला विदेशात केले होते पण अनुत्तीर्ण होऊन परत आलेत.". आमची अशी समजूत होती की, नेहरू विलायतेतून 'ब्यालीस्टर'होऊन भारतात परत आले होते. मात्र कुठेतरी असे ही वाचल्याचे आठवते की, दुसर्या महायुद्धानंतर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी खटले भरले होते, त्याचे वकीलपत्र नेहरूंनी घेतले होते. म्हणजे नेहरूंनी न्यायालयात वकिलीची खोटी सनद दाखविली होती की काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: