"एक अहसान करना की मुझपे कोई अहसान न करना" …… | अशी म्हणायची पाळी शेतकऱ्यांवर येणार काय ? कारण आज काळजी करण्यासारखी बातमी वाचायला मिळाली ती अशी शेती "शेतकऱ्यांवर पसरलेले संकटांचे सावट दूर करण्यासाठी आता या विषयाची सर्व सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: हाती घेणार आहेत." आता परमेश्वरच शेतकऱ्यांचे रक्षण करो. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार सारख्या महत्वाच्या खात्यांचा बट्ट्याबोळ केल्यानंतर आता त्यांची वक्रदृष्टी शेतकऱ्यांकडे वळली | |||
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा