नागपूर येथील एक विचारवंत चंद्रकांत वानखडे सांगतात, सुभाषबाबू कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर घटनेप्रमाणे त्यांना कार्यकारिणी घाठीत करायची होती. मात्र त्यांच्यासोबत कार्यकारिणीत काम करायला नेहरू, पटेल, आझाद व पक्षातील अन्य दिग्गज नेत्यांनी आपला नकार कळविला. नाइलाजाने सुभाषबाबूंनी राजीनामा दिला.
रविवार, २४ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा