--- भाजपला २८५ जागा मिळाल्यामुळे त्याला आता मित्र पक्षाची गरज राहिली नाही. आठवलेंच्या तोंडाला पाने पुसली. डीएमके, एमडीएमके या मित्र पक्षांच्या विरोधाला न जुमानता श्रीलंकेच्या अध्यक्षांना बोलावल्या गेले. एमडीएमकेने, काल दिल्लीत निदर्शने केलीत. शिवसेना पाक शी मैत्री करण्याच्या विरोधात आहे. पण सत्ता हातची जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे दिल्ली दरबारात हजर झाले. परंतु हळूहळू मित्र पक्षांची हकालपट्टी होईल हे निश्चित्त. " गरज सरो वैद्य मरो." किंवा " वापरून घ्या आणि फेकून द्या ". Use and Throw.
सोमवार, २६ मे, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा