पंतप्रधान झाल्यावर त्यांना फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटत राहील. त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले हरेन पंड्या यांचा ( गृहमंत्रीपदावर असतांनाच ) २००३ मध्ये खून झाला होता त्याचा तपास अजूनही लागलेला नाही. आणि एका गोष्टीचे मुळीच वाईट वाटणार नाही ते म्हणजे त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेल्या माया कोडनानी याना शंभरच्या जवळपास लोकांना ठार मारण्यासाठी जमावाला प्रोत्साहित केल्याबद्दल कोर्टाने त्यांना २८ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली येतच असते.
मंगळवार, ६ मे, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा